या महाविकास आघाडी सरकारने मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.”The government is helping farmers so much that electricity bills have been increased four to five times”; Sadabhau Khot attacks Thackeray government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतीच्या वीजबिलासह इतर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सदाभाऊ खोत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना म्हणाले की , या ठिकाणी बोललं गेलं की आमचं सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत देत आहे की, विजेची बिले चार पट पाच पट वाढवण्यात आली आहेत. यावर मात्र सरकार बोलायला तयार नाही. या महाविकास आघाडी सरकारने मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
“The government is helping farmers so much that electricity bills have been increased four to five times”; Sadabhau Khot attacks Thackeray government
महत्त्वाच्या बातम्या
- Myanmar Violence : म्यानमारमध्ये लष्कराने वृद्ध महिला आणि मुलांसह 30 जणांना गोळ्या घालून ठार केले, मृतदेह जाळले
- पर्यटनाला निघाले आणि एक्स्प्रेस-वेवर अडकले; मुंबई-पुणे मार्गावर ट्रॅफिक जॅम; विकेंडचा पचका
- बूस्टर डोस हा मोदीजींच्या त्रिसूत्री कोरोनविरोधी लढा नक्कीच बळकट करेल – चंद्रकांत पाटील
- झाशीमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावली पायदळी तुडवत काँग्रेसच्या मॅरेथॉनमध्ये हजारो मुली सहभागी!!