• Download App
    "सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत करत आहे की , वीज बिले चार पाच पट वाढवण्यात आली" ; सदाभाऊ खोत यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल"The government is helping farmers so much that electricity bills have been increased four to five times"; Sadabhau Khot attacks Thackeray government

    “सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत करत आहे की , वीज बिले चार पाच पट वाढवण्यात आली” ; सदाभाऊ खोत यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

    या महाविकास आघाडी सरकारने मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.”The government is helping farmers so much that electricity bills have been increased four to five times”; Sadabhau Khot attacks Thackeray government


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतीच्या वीजबिलासह इतर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.



    सदाभाऊ खोत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना म्हणाले की , या ठिकाणी बोललं गेलं की आमचं सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत देत आहे की, विजेची बिले चार पट पाच पट वाढवण्यात आली आहेत. यावर मात्र सरकार बोलायला तयार नाही. या महाविकास आघाडी सरकारने मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

    “The government is helping farmers so much that electricity bills have been increased four to five times”; Sadabhau Khot attacks Thackeray government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??