‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, आज होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आणि भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडेच झालेल्या युद्धबंदी करारानंतर, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) नवी दिल्ली येथे होणार आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आणि भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडेच झालेल्या युद्धबंदी करारानंतर, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) नवी दिल्ली येथे होणार आहे.
आज पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान सीमेजवळील आदमपूर एअरबेसला भेट दिली. हा तोच आदमपूर एअरबेस आहे, जो पाकिस्तानने चिनी सॅटेलाइट इमेजद्वारे नष्ट केल्याचा खोटा दावा केला होता. आदमपूर एअरबेसला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सीमेवरून पाकिस्तान आणि चीनला काय इशारा दिला, या भेटीद्वारे भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण जगाला कसे दाखवले गेले, ते आजच्या द फोकस एक्सप्लेनरद्वारे जाणून घेऊया.
मराठ्यांनी सिंधू नदी जिंकली, चिनाब, रावी, झेलम पार केली, अटक किल्ला जिंकून घेतला. अटकेपार झेंडे लावले, त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत लढाई नेऊन ठेवली.
भारताने operation sindoor यशस्वी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. त्याचे credit अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याकडे ओढून घेतले. अमेरिकेने व्यापाराची लालूच दाखवून भारत आणि पाकिस्तान यांच्यातले अणुयुद्ध टाळले, असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात “मध्यस्थी” करायची “ऑफर” दिली. या दोन्ही बाबी भारताने आज ठामपणे फेटाळून लावल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी पंजाब मधल्या होशियारपूर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या आदमपूर हवाई तळाला भेट दिली. तिथल्या बहादूर जवानांची संवाद साधत त्यांच्याविषयी संपूर्ण देशाची कृतज्ञता व्यक्त केली.
पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!, अशा परखड शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पाकिस्तान आणि जागतिक समुदायाला गंभीर इशारा दिला. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर पहिल्यांदाच केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी between the lines वाचण्यासारखे काही शिल्लकच ठेवले नाही. जे काही बोलायचे ते थेट
ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दलाने इस्लामाबाद आणि रावळपिंडी नजीक नूर खान हवाई तळावर अचूक हल्ला करून मारा केल्यानंतर “अचानक” भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली.
ऑपरेशन सिंदूर मधून भारतीय हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यात पाकिस्तानातल्या नूर खान एअर बेस आणि किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का बसला.
दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच ऑपरेशन सिंदूरचे सगळ्यात मोठे यश ठरले!! भारतीय सैन्य दलांनी precision and professional attack करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या लष्करी पोशिंद्यांचे असे काही कंबरडे मोडले
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातल्या चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नव्हता, असा स्पष्ट खुलासा भारतीय सूत्रांनी आज केला.
ऑपरेशन सिंदूर मध्ये 7 ते 10 मे 2025 या चार दिवसांमध्ये भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानात केलेल्या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले त्याचबरोबर पाकिस्तानचे 35 ते 40 सैन्याचे अधिकारी आणि सैनिक मारले गेले, अशी माहिती भारताचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आत्तापर्यंत भारताने फक्त 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती अधिकृतपणे दिली होती. परंतु आज लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले गेल्याची बातमी दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली??, ती कुणी केली??, याच्या बातम्या देताना अमेरिकन प्रेस विशेषत: न्यूयॉर्क टाइम्स आणि CNN यांनी भारत विरोधी नॅरेटिव्ह पसरवले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुबॉम्बचे युद्ध भडकण्याची शक्यता किंबहुना “गुप्त माहिती” अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. पाकिस्तानी लष्करामधल्या कट्टरतावादी शक्ती एकतर भारताविरुद्ध अणुबॉम्ब वापरतील किंवा पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडतील, असे जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्याच्या बातम्या CNN आणि न्यूयॉर्क टाइम्स यांनी गुप्ताचरांच्या हवाल्याने दिल्या. यातून भारत घाबरल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे नेहमीप्रमाणे सूचित केले. पण पाकिस्तानशी फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताला परत करण्याविषयी बोला, असे मोदींनी जे. डी. व्हान्स यांना सुनावले, याची बातमी मात्र न्यूयॉर्क टाइम्स किंवा CNN यांनी चालविली नाही.
“ऑपरेशन सिंदूर” मधून भारताने पाकिस्तानच्या लष्करी आणि हवाई दल तळांना प्रचंड नुकसान पोहोचविले असताना, ज्यावेळी अमेरिका आणि चीन पाकिस्तानच्या बचावासाठी वेगवेगळ्या मार्गांनी उतरले, नेमके त्याच वेळी काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांनी मोदी सरकारला घेरायचे ठरविले. हे चित्र आज 11 मे 2025 रोजी समोर आले.
ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने पुरता धडा शिकवला. त्यानंतरच पाकिस्तानला शस्त्रसंधी करावीशी वाटली म्हणून पाकिस्तानने अमेरिकेला विनंती केली. भारतीय हवाई दलाने operation sindoor सध्या थांबविले नसल्याचेच जाहीर केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्या तथाकथित शस्त्रसंधी झाल्यानंतर देखील पाकिस्तानने अवघ्या तीन तासांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले भारतावर ड्रोन आणि तोफगोळ्यांचे हल्ले चढविले
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तथाकथित “शस्त्रसंधी” झाल्यानंतर पाकिस्तानी ती फक्त तीन तासांमध्ये तोडली भारतावर ड्रोन हल्ले केले. जम्मूच्या आर. एस. पुरा भागात तो गोळ्यांचे मारे करून बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांना शहीद केले.
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, शनिवारी संध्याकाळी दोन्ही देशांमधील युद्धबंदीची पुष्टी झाली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ceasefire झाल्याचे जाहीर करून अवघे चार तास उलटले नाही, तोच पाकिस्तानने त्या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर पाकिस्तानी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांचा फोन भारतीय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांना आला.
भारताने “ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ceasefire अर्थात शस्त्रसंधी किंवा युद्धविराम झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर पाकिस्तानी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांचा फोन भारतीय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांना आला
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारताने कुठल्याही दहशतवादाला युद्ध समजूनच ठोकायचे असा धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दल आणि लष्कराने सियालकोट चकलाला यांच्यासह सात पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर हल्ले केले. पण पाकिस्तानने ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे दावे केले. ते भारताने फेटाळून लावले.
याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो मार्ग 3 – ‘ॲक्वा लाइन टप्पा 1 सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता.
भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात, राफेल बनवणारी कंपनी डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स गेल्या २ आठवड्यात ८% पेक्षा जास्त वाढले आहेत.