Pakistan “पाकिस्तानला रावणासारखा धडा शिकवावा लागेल, की अन्य मार्गाने त्याला संपवावा लागेल??
भारताने operation sindoor चा पहिला भाग यशस्वी केल्यानंतर पुढच्या टप्प्यात भारत कोणती आक्रमक पावले टाकून पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल??
भारताने operation sindoor चा पहिला भाग यशस्वी केल्यानंतर पुढच्या टप्प्यात भारत कोणती आक्रमक पावले टाकून पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल??
operation sindoor च्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाने ठिकठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये काही मेसेज पकडले गेले, त्यामुळे youtuber ज्योती मल्होत्र आणि अन्य सहा जणांचे पाकिस्तानातले हेरगिरीचे चाळे उघड्यावर आले.
पाकिस्तान हा मूळात “ओरिजिनल” देशच नाही. तो भारताच्या द्वेषापोटी जन्माला घातला गेला. भारत द्वेषाने तो पोसला आणि पछाडला गेला.
Operation sindoor च्या सैन्य कारवाईत आणि सिंधू जल कराराच्या स्थगितीनंतर पाकिस्तानचे हात, पाय, डोके आणि अन्य सर्व अवयव आवळल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी वेगवेगळे हातखंडे आजमावायला सुरुवात केली आहे.
“बाल वाङ्मयाच्या” प्रकाशनात शरद पवारांची राजकीय फटकेबाजी; PMLA कायदा रद्द करून भ्रष्टाचारी नेत्यांच्या बचावाची तयारी!!, असा प्रसंग काल मुंबईत घडला.
भारतीय फौजांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारताने पाकिस्तान वरची सैन्य कारवाई सध्या थांबवली. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली.
7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांमधून खासदारांची परदेशांमध्ये पाठवणी आणि कपिल सिब्बलांची (स्व)पाठ थोपटणी, असे राजकीय चित्र आज समोर आले.
भारताने operation sindoor यशस्वी केल्यानंतर पाकिस्तान वर diplomatic strike करण्यासाठी मोदी सरकारने वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवायचा निर्णय घेतला.
१५ मे रोजी संध्याकाळी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्तकी यांच्यातील फोन कॉलमुळे पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय हल्ल्यांप्रमाणेच गोंधळ निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षांत भारताने दहशतवादाविरोधात आपली भूमिका पूर्णपणे बदललेली दिसते. यापूर्वी भारत अनेकदा संयम दाखवत होता. पण आता भारत संयम सोडून थेट कारवाई करत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर.
operation sindoor दरम्यान अवघ्या चार दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानला चांगलेच ठोकून काढल्यानंतर सगळ्या भारतात त्याचा आनंद झालेला दिसतोय, पण पाकिस्तानला धुतल्यामुळे इथली लिबरल जमात मात्र दुःखात लोटली गेली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित करून देखील लिबरल जमातीचे दुःख कमी व्हायला तयार नाही, याचेच प्रत्यंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यातून आज आले. मेहबूबा मुफ्ती यांच्या गळ्यातून आज पाकिस्तानी सूर उमटले. सिंधू जल करार स्थगित करून भारत सरकारने चूक केली. ती चूक सरकारने सुधारावी, अशी मागणी मेहबूबा मुफ्ती यांनी आज केली.
पाकिस्तानची दहशतवाद्यांना 14 कोटींची नुकसान भरपाई, बहावलपूर आणि मुरिदके मध्ये terror heavens ची पुन्हा अंडी उबवणी!!, असे घडू लागले आहे. कारण कुठल्याही चांगल्या गोष्टीचे पुनरुज्जीवन केले जाते, पण दहशतवादाची मात्र अंडीच उबवली जातात. तेच पाकिस्तानात पुन्हा घडू लागले आहे.
भर उन्हाळ्यात एकमेकांना दिलेले व्हॅलेंटाईनचे गुलाब सुकले, पण ठाकरे बंधूंचे ऐक्य चर्चेच्या गुऱ्हाळाच्या चरकातच अडकून पडले!!, अशी अवस्था उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या राजकीय ऐक्याची झाली आहे.
Operation sindoor दरम्यान पाकिस्तानातल्या अण्वस्त्रांना धक्का लागल्याबरोबर पाकिस्तान भित्र्या कुत्र्यासारखा दोन पायाचे पुढे घालून शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे धावला.
केंद्रामध्ये मोदी सरकारच्या राजकारणाच्या ॲडजस्टमेंट मध्ये राज्यमंत्रीपद टिकवलेल्या रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट राष्ट्रपतीपदावर बसवून टाकले. यातून त्यांनी शरद पवारांना टोला हाणला, टोमणा मारला की त्यांच्या जखमेवर मीठ चोळले??, हा सवाल तर तयार झालाच, पण त्या पलीकडे जाऊन शरद पवार यांच्यासारख्या अतिउपद्रवी आणि अतिउपद्व्यापी राजकारण्याला आपल्या डोक्यावरच्या पदावर बसवून घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढे “राजकीय मूढ” आहेत का?
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे. सीमेवरील त्याच्या नापाक कारवायांसाठी भारताकडून त्याला इतके योग्य उत्तर मिळाले की त्याने गुडघे टेकले. दरम्यान, पाकिस्तानने अनेक धमक्या दिल्या, तेथील मंत्र्यांनीही अणुहल्ला करण्याबद्दल बोलले
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्ष दरम्यान भारताला थेट अणुबॉम्ब युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तान आतून किती पोखरला गेलाय आणि त्याची आर्थिक अवस्था किती भीषण आहे, याचा आलेख एका वेगळ्याच बातमीतून आज समोर आला.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलिनीकरणाची मराठी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे, कारण ती स्वतःच शरद पवारांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जालन्यामध्ये एक वेगळेच वक्तव्य करून त्याला राजकीय राजकीय फोडणी दिली.
काका – पुतण्या एकत्र येणार. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार. महाराष्ट्राच्या राजकारणात “नवा भूकंप” होणार. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी सत्तेची वाटणी होणार
Operation Sindoor मधून भारताने केलेल्या precision attack मुळे अवघ्या चार दिवसांमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झालाच पण त्याच वेळी पाकिस्तानने अत्याधुनिक म्हणून घेतलेल्या चायनीज बनावटीच्या शस्त्रास्त्र मालाचा बोगसपणा सगळ्या जगासमोर उघड्यावर आला.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज सायंकाळी रामकुंड येथे संपन्न होणाऱ्या गोदावरी महाआरतीस आज विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले
‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारताने आपले धोरणात्मक उद्दिष्ट साध्य केले आहे, असे अमेरिकन लष्करी तज्ज्ञ जॉन स्पेन्सर यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यामुळे युरोप पासून अरबस्तानापर्यंत सगळी आंतरराष्ट्रीय माध्यमे बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणेच्या बातम्यांनी भरून गेली.
Operation sindoor मध्ये पाकिस्तानात अगदी खोलवर जाऊन भारताने हल्ले केले, ते मराठ्यांची 1758 मधली रणनीती स्वीकारून. परकीय अफगाण हल्लेखोरांना हुसकावून लावताना मराठे अटकेपर्यंत पोहोचले होते.
भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादाविरुद्ध operation sindoor कारवाई मधून केलेल्या सगळ्या हल्ल्यांचे खोटे रिपोर्टिंग केल्याबद्दल चिनी सरकारी माध्यमे Xinhua आणि Global Times यांच्यावर आज भारताने बंदी घातली.