माओवादी नक्षलवाद्यांच्या अंगात पाकिस्तानी माज, मोदी सरकारवर दुगाण्या झोडतच शांततेचा प्रस्ताव!!
माओवादी नक्षलवाद्यांच्या अंगात पाकिस्तानी माज, मोदी सरकारवर दुगाण्या झोडतच शांततेचा प्रस्ताव!!
माओवादी नक्षलवाद्यांच्या अंगात पाकिस्तानी माज, मोदी सरकारवर दुगाण्या झोडतच शांततेचा प्रस्ताव!!
काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने उपेक्षित ठेवले, त्यांना भाजपने आपलेसे केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबतीत जे घडले, तेच वसंतराव नाईक यांच्या बाबतीत झाले!!
ऑपरेशन सिंदूर संदर्भात कुठलेही उथळ वक्तव्य करू नका. कुठेही कुठल्याही विषयावर उथळपणे बोलू नका, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत भाजप आणि एनडीएच्या नेत्यांना दिला.
भारताने यशस्वी करून पाकिस्तानच्या दहशतवादाला धडा शिकवला. सगळा पाकिस्तान भारतीय हल्ल्याच्या टप्प्यात आणला. त्यांचे 20 % हवाई दल नष्ट केले. तरी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विजयाचे झेंडे उंच उंच फडकावले. पाकिस्तानी जनरल असीम मुनीरला फिल्ड मार्शली बहाल केली. पाकिस्तानने 1971 च्या युद्धाचा बदला घेतला, अशा गर्जना पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफने केल्या.
Operation sindoor भारताने यशस्वी करून पाकिस्तानच्या दहशतवादाला धडा शिकवला. सगळा पाकिस्तान भारतीय हल्ल्याच्या टप्प्यात आणला. त्यांचे 20 % हवाई दल नष्ट केले.
Operation sindoor दरम्यान भारतीय सैन्य दलाने 100+ दहशतवाद्यांचा खात्मा केला असला, तरी भारताचे परराष्ट्र धोरण फसले असल्याचा दावा करून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना धारेवर धरले.
शरद पवारांनी स्थापन केलेल्या आणि “संस्कारित” केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीचे उपद्रवमूल्य आधी काँग्रेसला भोगावे लागले आणि आता ते भाजपला भोगावे लागत आहे.
बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ राज्यकर्ता मोहम्मद युनूस आणि बांगलादेशी लष्कर प्रमुख वकार उज झमान यांच्यात गंभीर मतभेद झाल्याचे समोर आल्यानंतर मोहम्मद युनूस त्यांच्यासमोर
भारताचा चिकन आवळायची बांगलादेशाने केली होती भाषा, पण भारतानेच “विशाल मन” दाखवायचा माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा सल्ला!!, असे चित्र आज समोर आले.
पुणे विभाग, मटणावर ताव, अटक झाल्यानंतरही राजेंद्र हगवणेच्या चेहऱ्यावर माज, हे सगळे आज दिसल्याने हेच का ते “राष्ट्रवादीचे संस्कार”??, असे विचारायची वेळ आली
चिकन नेकचा गळा आवळायला निघालेल्या नोबेल पुरस्कार विजेत्या मोहम्मद युनूस वर बांगलादेशात राजीनामा द्यायची वेळ आली, त्या उलट पूर्व भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी investment meet घेतली.
Operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानचा विजय झाल्याचे कितीही आव आणले असले
सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 3 दिवसांची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तीन मुद्द्यांवर आपला अंतरिम आदेश राखून ठेवला. यामध्ये ‘न्यायालयांद्वारे वक्फ, वक्फ बाय युझर किंवा वक्फ बाय डीड’ घोषित केलेल्या मालमत्ता डी-नोटिफाय करण्याचा अधिकारदेखील समाविष्ट आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आपण शस्त्रसंधी घडवून आणल्याचे डोनाल्ड ट्रम्प आठ वेळा बोलल्याचे काँग्रेसला दिसले, पण नरेंद्र मोदींनी त्यांना पुरते कोलले, हे मात्र काँग्रेसला का दिसू शकले नाही??, हा सवाल जयराम रमेश यांच्या वक्तव्यानंतर समोर आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानशी चर्चेचे सगळेच प्रस्ताव धुडकावल्यानंतरही पाकिस्तानी पंतप्रधान सौदी अरेबियात “शोधताहेत” चर्चेसाठी “तटस्थ” जागा!! अशी वेळ पाकिस्तानवर आली आहे.
Operation sindoor मध्ये भारतीय सैन्याच्या पराक्रमाने पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर याची चड्डी फाडली, तरी त्याचा कोट अंगावर शिल्लक राहिल्याने त्याने लगेच आपल्या कोटावर फील्ड मार्शलीचा “मोठ्ठा स्टार” लावून घेतला.
महाराष्ट्रात भाजपने आपल्या सत्तेच्या वळचणीला घेतलेल्या “पवार संस्कारितांचे” राजकीय उपद्रवमूल्य वाढत चालल्याचे पहिल्या सहा महिन्यांमध्येच समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार “भाजपामय” होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला नव्या पिढीतला “शोध” “थकला”; तो छगन भुजबळ यांच्यापाशीच येऊन थांबला!!, असे म्हणायची वेळ छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाने आणली.
अयुब खान, याह्या खान आणि झिया उर रहमान नाही दाबू शकले, तर मोहम्मद युनूस काय चीज आहे??, असा जोरदार सवाल करत शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने बांगलादेशात पुनरुत्थानाचा निर्धार केला.
पाकिस्तानचे 2025 – 26 चे वार्षिक बजेट अर्थात अर्थसंकल्प पाकिस्तानचे शहाबाज शरीफ सरकार किंवा पाकिस्तानी लष्कर फायनल करणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांनी एन्ट्री केली. धनंजय मुंडे यांच्याकडे खाते त्यांना देण्यात आले.
“मौत का सौदागर” नंतर पुढची चूक! अनेक वर्षे मार खाऊ नये काँग्रेसची भागेना भूक!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस पक्षाच्या नव्या टीकेने आणली आहे.
operation sindoor चा मुकाबला करताना पाकिस्तानी लष्कराने किती आणि कोणते विषारी कारस्थान रचले होते आणि ते भारतीय सैन्याने कसे उधळून लावले, यांचे एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर आलेत.
भारताने operation sindoor चा पहिला भाग यशस्वी केल्यानंतर पुढच्या टप्प्यात भारत कोणती आक्रमक पावले टाकून पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल??