• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    पवारांसारखेच भूपिंदर सिंह हुड्डा यांनी देखील शेतकऱ्यांसाठी खुल्या बाजाराचे समर्थन केले होते

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज शेतकरी आंदोलनात शिरकाव करून काँग्रेसने भारत बंदसाठी मोठा आवाज काढला असला तरी जे कृषी विषयक सुधारणा कायदे केंद्रातील भाजपच्या […]

    Read more

    घोषणा भारत बंदच्या; बातम्या चक्का जाम, रेल रोकोच्या

    बंद १०० टक्के कुठेच नाही; भाजपेतर राज्यांमध्ये वेगळीच आंदोलने वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलकांनी घोषणा तर भारत बंदच्या केल्या होत्या. त्याप्रमाणे काही शहरे, नगरे […]

    Read more

    शरद पवार पत्रकारांवर का चिडत असावेत?; प्रश्न अडचणीचे? की उत्तरे असमाधानकारक?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीत पत्रकारांवर चिडले. त्यांनी पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी निघून जाणे पसंत केले. पण शरद […]

    Read more

    भारत बंदच्या बातम्यांमधून शायनिंग नेत्यांची; फरफट शेतकऱ्यांची

    १० दिवस आंदोलन चालवणारा मूळ शेतकरी बातम्यांमधून हरवला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत बंदच्या बातम्या सकाळपासून मीडियाने आपल्या अजेंड्यानुसार चालवताना आणि शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय […]

    Read more

    कृषी सुधारणेच्या पत्रावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्याने पवार संतापले; दिल्लीत पत्रकार परिषद संपवून निघून गेले

    २०१० मध्ये कृषी सुधारणेसंबंधी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर केले खुलासे; मी लिहिलेले पत्र त्यांनी नीट वाचावे वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी […]

    Read more

    शेतकरी आंदोलनात विरोधकांचा फक्त विरोधासाठी विरोध, रविशंकर प्रसाद यांचा आरोप

    शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत. आम्ही शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत कारण मोदी सरकारवर […]

    Read more

    आज भारत बंद है विरूद्ध हर शहर चालू है; सोशल मीडिया वॉर

    भारत बंदच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या वॉरच्या बरोबरीने हर शहर चालू है या हॅशटॅगच्या बरोबरीने किंबहुना त्याही पेक्षा जादा फार्म एक्ट गेम चेंजर हा हॅशटॅग ट्विटरवर […]

    Read more

    लाज वाचविण्यासाठी ‘भारत बंद’ची जबाबदारी जनतेवर, स्वेच्छेने सहभागी होण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

    कृषि कायद्याविरोधात देशभरात होत असलेल्या ‘भारत बंद’ला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, या बंदला प्रतिसाद मिळणार नाही याची कल्पना असल्याने […]

    Read more

    अनेक शेतकरी संघटना कृषि कायद्याच्या समर्थनार्थ पुढे, कायदे रद्द करू नका मागणी

    देशातील सर्वच शेतकरी संघटना कृषि कायद्याच्या विरोधात नसल्याचे उघड झाले आहे. उलट शेतकरी आंदोलनाच्या दबावात येऊन नवे कृषि कायदे रद्द करू नका, अशी मागणी काही […]

    Read more

    पंतप्रधान म्हणाले, गेल्या शतकातील काही कायदे हे चालू काळात ओझे

    देशाच्या विकासासाठी सुधारणांची आवश्यकता असून गेल्या शतकातील काही कायदे हे चालू काळात ओझे बनले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]

    Read more

    आमदारकीसाठी काय पण, राजू शेट्टी यांनी सहा महिन्यांत बदलली कृषि कायद्यांविषयी भूमिका

    आमदारकीसाठी काय पण, हे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दाखवून दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी कृषी कायद्याच्या अध्यादेशाला पाठिंबा देणाऱ्या राजू […]

    Read more

    नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी जनता रस्त्यावर

    नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी काही संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यांतवर उतरले असून पंतप्रधान के.पी.ओली शर्मा यांच्या विरोधात नागरिकांमध्ये […]

    Read more

    दलबदलूंनी आता खरा आवाज बंद केलाय, आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

    हिंदुत्त्वापासून, कायदे, प्रकल्पांपर्यंत आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत सदैव दलबदलू, सोईस्कर, आप-मतलबी भूमिका घेणाऱ्यांनी आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी […]

    Read more

    अनेक शेतकरी संघटना कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पुढे; कायदे रद्द न करण्याची मागणी

    हरियाणातील 116 शेतकरी संघटनांची फेडरेशन पुढे सरसावली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्वच शेतकरी संघटना कृषि कायद्याच्या विरोधात नसल्याचे उघड झाले आहे. उलट शेतकरी […]

    Read more

    आंदोलन पंजाब-हरिणापुरतेच मर्यादित; देशभरातील शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे अमर हबीब यांचे आवाहन

    किसानपुत्र आंदोलनाचा भारत बंदला ठाम विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई : पूर्वीचे सरकार शेतकरी विरोधी कायदाला हात घालत नव्हते. मात्र, या सरकारने पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे भले व्हावे […]

    Read more

    कृषी कायदे मागे घेतले तर आपण १० वर्षे मागे जाऊ; मोदींच्या पाठीशी मनसे ठाम!

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नव्या कृषि कायद्यांना पाठिंबा दिला आहे. ‘सरकारने निर्णय मागे घेतला तर आपण दहा वर्षे मागे जाऊ’, असे मत […]

    Read more

    खलिस्थानी आंदोलनाला काश्मीरी दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न; दिल्लीतील अटकेतून उघड

    दहशतवादाविरोधात उभे राहण्याचे मनोबल तोडण्याचा डाव विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिेसेस इंटेलिजन्स (आयएसआय) खलिस्तानी आंदोलनाला काश्मीरमधील दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत […]

    Read more

    रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठे नाशिक मुक्कामी ?

    पोलिसांनी हॉटेलवर छापा; मात्र बोठे फरार,मदत करणाऱ्यांचा शोध सुरु  विशेष प्रतिनिधी नाशिक : यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील […]

    Read more

    आज आरडाओरड करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते?; मनसेचा शिवसेनेला खोचक सवाल

    संजय राऊतांना मनसेचा खोचक सवाल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला […]

    Read more

    किमान आधारभूत किमती 200 ते 1000 टक्क्यांनी वाढल्या तरी…

    शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याची काँग्रेससह विरोधकांची मोहीम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतमाल उत्पादनाच्या किमती यूपीए सरकारच्या कालावधीपेक्षा एनडीए सरकारच्या कालावधीत 200 टक्के ते 1000 टक्‍क्‍यांपर्यंत […]

    Read more

    सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा, काहीही झाले तरी रद्द होणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

    मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार […]

    Read more

    शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या नौटंकीबाज बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहावे, भाजपाची टीका

    केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे पाहावे. स्वत:च्या घरातील अंधार दूर […]

    Read more

    बाबरीवरून ओवेसींची विषारी गरळ सुरूच, सब कुछ याद रखा जाऐगाची धमकी

    सर्वोच्च न्यायालयानाचे निर्णय दिल्यानंतर बाबरी मशीदीचा वाद आता संपला आहे. राममंदिराची उभारणीही सुरू झाली आहे. मात्र, मुस्लिमांना भडकाविण्याचे प्रकार सुरूच आहेत. एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी […]

    Read more

    दक्षिणेतील लेडी अमिताभ विजयशांतिचा भाजपामध्ये प्रवेश, हैैद्राबादमधील दारुण पराभवानंतर कॉंग्रेसचा त्याग

    दक्षिण भारतातील लेडी अमिताभ म्हणून ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री विजयशांति यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसच्या हैैद्राबादमधील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय […]

    Read more

    शरद पवारांची कृषि कायदा विरोधाबाबत द्विधा मनस्थिती, वाहत्या गंगेत अनेक जण हात धूत आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर कृषी कायद्यांचं समर्थन करावं की विरोध करावा, असा यक्षप्रश्न आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारे […]

    Read more