भारत 2030 पर्यंत बनणार तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेसेह विविध योजनांमुळे भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा अंदाज सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेसेह विविध योजनांमुळे भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा अंदाज सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड […]
काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला आज वर्षभर पूर्णवेळ अध्यक्ष नाही. यूपीएचे भविष्य काय? हा भ्रम कायम आहे. राहुल गांधी हे वैयक्तिकरीत्या जोरदार संघर्ष करत असतात. […]
दिल्लीतील काही लोक मला नेहमी टोमणे मारत अपमान करत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास […]
लग्न किंवा अन्य कपटमार्गाने धर्मांतर केल्यास दहा वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद असलेले धर्म स्वातंत्र्य विधेयक मध्य प्रदेशात मंजूर करण्यात आले आहे. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकायला जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप पंजाब भाजपकडून करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी नरेंद्र मोदींनी […]
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकला. वंचित बहुजन आघाडीच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसामचे खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल चालवत असलेल्या सहापैकी एका बालसंगोपन केंद्राला अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या गैरसरकारी संघटनेकडून देणगी मिळाल्याची […]
27 प्रकल्पाला चालना; भूमिपूजन थाटात विशेष प्रतिनिधी त्रिपुरा : आसाम राज्यातील माल वाहतूक आणि सीमावर्ती भागात अधिक वेगाने पोचण्यासाठी राज्यातील 27 महामार्ग प्रकल्पाला चालना दिली […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दहशतवादविरूद्ध लढा देण्याची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने भारताची इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) आपले मल्टी-एजन्सी सेंटर (मैक) नेटवर्क जिल्हा पातळीवर वाढवित आहे. आयबीच्या […]
विशेष प्रतिनिधी बीजिंग : चीनला जगाची बाजरपेठ बनवायचे आहे. त्यासाठी वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे अनेक प्रकल्प चीनने सुरु केले आहेत. परंतु आता चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गोवा, राजस्थान आणि हैद्राबाद येथील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढत चालला असून काँग्रेसचे […]
राष्ट्र सर्वोत्तपरी या विचारधारेवर चालणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला […]
कृषी कायद्यांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. कायद्यातील कोणत्या तरतुदी शेतकऱ्यांच्या हिताच्या नाही, हे तुम्ही आम्हाला सांगा. सरकार त्यावर नक्कीच विचार करेल. […]
मुंबईमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आता शिवसेनेबरोबर राहायचं आहे, त्याची सवय करून घ्या असा सल्ला देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेसला फोडण्यासाठी ताकद लावायला सुरूवात केली […]
आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य असल्याचा समितीचा अहवाल असताना तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महानिर्लज्ज आघाडी सरकार त्याच्या विरोधात निर्णय रेटत राहते आहे, अशा शब्दात […]
आजकल मी खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही. Madhya Pradesh माफियांविरोधात अभियान सुरु आहे. ज्या लोकांनी आपल्या ताकदीचा वापर करुन बेकायदेशीररित्या जागेवर ताबा मिळवला, […]
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातला सर्वांत तरुण महापौर असा विक्रम होता. मात्र, केरळमधील आर्या राजेंद्रन या २१ वर्षांच्या तरुणीने हा […]
देशाच्या परकीय चलन गंगाजळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परकीय चलनाच्या राखीव साठा २.५६३ अब्ज डॉलर्सने वाढून ५८१.१३१ अब्ज अमेरिकी डॉलरची झाला आहे. भारताकडील चलन साठ्यात […]
कॉंग्रेस आपल्या विचारापासून भटकली आहे. सातत्याने कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. त्यामुळे अत्यंत दु:खाने कॉंग्रेसचा राजीनामा देत असल्याचे सांगत उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे माजी सरचिटणिस आणि लखनऊचे […]
शेतकरी आंदोलनाला पाठींबा: कोरोना अहवालात मात्र शेती सुधारणांचा आग्रह विशेष प्रतिनिधी चंदीगड : शेतकऱ्याचं आंदोलन सुरू झाल्यावर पंजाब सरकारने आधीची भूमिका बदलली. यापूर्वी कोरोना प्रतिसाद […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्यप्रदेशात सुधारित कृषी कायद्याचे फायदे दिसू लागले आहेत. शेतकरी आता कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर माल विकून झटपट पैसेही मिळवू लागले […]
विशेष प्रतिनिधी अमेठी : मेव्हणा शेतकºयांच्या जमीनीवर कब्जा घेऊन त्यांना देशोधडीला लावतोय आणि हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मगणीचे अश्रू ढाळत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृति […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांना सेबीने २७ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. रॉय दांपत्यावर यापूर्वी २३४ कोटी […]
विशेष प्रतिनिधी लातूर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी वाटप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी लातूर जिल्ह्यातील मातोळा […]
विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची राजकीय हेतूंनी केली जाते आहे. ठाकरे – पवार सरकारने मध्यंतरी भरती प्रक्रिया सुरू करण्याचाही प्रयत्न केला. […]