फडणवीसांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधींनी आरोप केला; पण जमाते इस्लामीचा पुरस्कार घेणाऱ्या न्यूजलॉन्ड्री मधल्या बातमीचा हवाला दिला!!
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया सतत आपल्या टार्गेटवर ठेवली. त्यांनी भाजपपासून निवडणूक आयोगापर्यंत सगळ्यांवर आरोप केले.