• Download App
    जागतिक बँकेचा अहवाल : भारतात ८ वर्षांत गरिबीत १२.३% घट, शहरांपेक्षा खेड्यांमध्ये झाली जास्त सुधारणा|World Bank report Poverty reduction in India 12.3% in 8 years, rural areas have improved more than urban areas

    जागतिक बँकेचा अहवाल : भारतात ८ वर्षांत गरिबीत १२.३% घट, शहरांपेक्षा खेड्यांमध्ये झाली जास्त सुधारणा

    देशातील गरिबीविरुद्धच्या लढाईबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेच्या धोरण अहवालानुसार, 8 वर्षांत भारतात 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे.World Bank report Poverty reduction in India 12.3% in 8 years, rural areas have improved more than urban areas


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील गरिबीविरुद्धच्या लढाईबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेच्या धोरण अहवालानुसार, 8 वर्षांत भारतात 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे.

    शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात गरिबी झपाट्याने कमी झाली आहे. जागतिक बँकेच्या धोरण संशोधनाच्या वर्किंग पेपरमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.



    त्यात म्हटले आहे की भारताने अत्यंत गरिबी जवळजवळ संपवली आहे. यासह, देशातील उपभोग असमानता 40 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आहे.

    2011 मध्ये गरिबीचा दर 22.5 टक्के होता, जो 2019 मध्ये 10.2 टक्क्यांवर पोहोचला. अहवालानुसार, भारताच्या ग्रामीण भागात गरिबीत मोठी घट नोंदवली गेली आहे.

    World Bank report Poverty reduction in India 12.3% in 8 years, rural areas have improved more than urban areas

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!