देशातील गरिबीविरुद्धच्या लढाईबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेच्या धोरण अहवालानुसार, 8 वर्षांत भारतात 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे.World Bank report Poverty reduction in India 12.3% in 8 years, rural areas have improved more than urban areas
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील गरिबीविरुद्धच्या लढाईबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेच्या धोरण अहवालानुसार, 8 वर्षांत भारतात 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात गरिबी झपाट्याने कमी झाली आहे. जागतिक बँकेच्या धोरण संशोधनाच्या वर्किंग पेपरमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
त्यात म्हटले आहे की भारताने अत्यंत गरिबी जवळजवळ संपवली आहे. यासह, देशातील उपभोग असमानता 40 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आहे.
2011 मध्ये गरिबीचा दर 22.5 टक्के होता, जो 2019 मध्ये 10.2 टक्क्यांवर पोहोचला. अहवालानुसार, भारताच्या ग्रामीण भागात गरिबीत मोठी घट नोंदवली गेली आहे.
World Bank report Poverty reduction in India 12.3% in 8 years, rural areas have improved more than urban areas
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीपाठोपाठ दक्षिणेतील दोन राज्यांत हिंसाचार : कर्नाटकात पोलीस ठाण्यावर दगडफेक, 12 पोलीस जखमी; आंध्रमध्ये दोन
- Bulldozers Against Mafias : मानवी हक्काचा धोशा लावत जमियत उलेमा ए हिंदची बुलडोजर कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात धाव!!
- Hanuman Jayanti Riots : जहांगीरपुरी दंगलीच्या आरोपीने दिल्लीच्या रोहिणी कोर्टात नेताना दाखविली “पुष्पा”ची मस्ती!!
- Sharad Pawar – Chandrakant Patil : भव्य हिमालय तुमचा आमुचा ज्याची त्याची “बारामती”…!!