• Download App
    दलदलीत अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूप काढले बाहेर|People saved five elphants

    दलदलीत अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूप काढले बाहेर

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी – आसाममध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दलदल असलेल्या एका तलावात अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूपरित्या बाहेर काढले.People saved five elphants

    मेघालय सीमेलगत असलेल्या गोलपारा जिल्ह्यात चोईबाडी भागात बुधवारी रात्री हत्तीचा एक कळप तलावात फसला होता. यासंदर्भातील माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.



    दोन ग्रामस्थांनी दलदल असलेल्या तलावाचा काठावर खोदकाम केले आणि त्यामुळे हत्तींना बाहेर येण्यास सोपे झाले.पाच हत्तींचा कळप हा मेघालयाच्या जंगलातून आसाममध्ये आला असावा, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यादरम्यान, आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेने दोन हत्तींचा मृत्यू झाला.

    People saved five elphants

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते