विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक पुस्तिकेचा (एनआरसी) हिंदू-मुस्लिम फुटीशी काहीच संबंध नाही. काहीजण या दोन गोष्टींचा जातीय भावनेतून राजकीय फायद्यासाठी गैरवापर करत आहेत, असा आरोप रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही त्यांनी केला. Mohan Bhagwat targets on CAA
ते म्हणाले,की स्वातंत्र्यानंतर, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी अल्पसंख्यांकांची काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन केले होते. आत्तापर्यंत अल्पसंख्याकांची पुरेशी काळजी घेण्यात आली असून यापुढेही ते सुरू राहील. सीएएमुळे कोणत्याही मुस्लिमाचे नुकसान होणार नाही. हा नागरिकत्व कायदा शेजारील देशांतील छळ केलेल्या अल्पसंख्यांकांनाही सुरक्षा प्रदान करेल. सर्व देशांना आपल्या नागरिकांबद्दल जाणून घेण्याचा हक्क आहे. सरकारचा यात सहभाग असल्याचे ही बाब राजकीय आहे.
Mohan Bhagwat targets on CAA
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना संसर्गामुळे कावडधारी भाविकांना यंदा हरिद्वारमध्ये मनाई
- माणसाला बर्ड फ्लूच्या संसर्गाचा धोका तसा कमीच, घाबरून न जाण्याचे डॉक्टराचे आवाहन
- राजस्थानात दरोडेखोरांनी पळविली चक्क पोलिस निरीक्षकाचीच मोटार, भाजपची गेहलोत सरकारवर टीका
- उत्तर प्रदेशात आता चक्क फुलनदेवीचे १८ पुतळे उभारले जाणार
- नवज्योतसिंग सिद्धूंच्या शक्तीप्रदर्शनाला तब्बल ६२ आमदारांची हजेरी, अमरिंदर यांचा विरोध झुगारला
- ड्रोन उड्डाणांवर वेस्टर्न नेव्ही कमांडची कठोर भूमिका, 3 किमी रेंजमध्ये आलेले ड्रोन होणार नष्ट
- Corona Cases in india : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत 40 हजारांहून जास्त नवे रुग्ण, 4 हजार रुग्णांचा मृत्यू
- Eid-ul-Adha : राष्ट्रपती – पंतप्रधानांनी दिल्या ईद-उल-अधाच्या शुभेच्छा, सद्भाव, प्रेम आणि त्यागाची केली कामना