• Download App
    आसाम सरकारने गेंड्याची २५०० शिंगे जाळली, शिंगात काहीही औषधी गुणधर्म नसल्याचे स्पष्ट ; गेंडे वाचवा मोहिमेला चालना देण्यासाठी उपक्रम । Assam government burn 2500 horns on world rhino day

    आसाम सरकारने गेंड्याची २५०० शिंगे जाळली, शिंगात काहीही औषधी गुणधर्म नसल्याचे स्पष्ट ; गेंडे वाचवा मोहिमेला चालना देण्यासाठी उपक्रम

    वृत्तसंस्था

    दिसपूर : जागतिक गेंडा दिनी आसाम सरकारने चक्क २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. शिंगात औषधी गुणधर्म असतात, या एका चुकीच्या समज जनतेच्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे सरकारने स्पष्ट केले. Assam government burn 2500 horns on world rhino day



    जागतिक गेंडा दिवस २२ सप्टेंबरला केला जातो. त्या दिवशी आसाम सरकारने २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. आसामच्या गोलाघाट जिल्ह्याच्या बोकाखाट भागात एकूण २ हजार ४७९ शिंगं जाळली आहेत. ९४ शिंगं ही संशोधन आणि प्रशिक्षणासाठी ठेवली जाणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनीच हेलिकॉप्टरमधून ही शिंगं जाळण्याची प्रक्रिया सुरू केली. ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करताना हिमंता बिस्व शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे.

    Assam government burn 2500 horns on world rhino day

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bhagwat : ऑपरेशन सिंदूरवर भागवत म्हणाले- सर्व पक्षांनी सहकार्य केले; सरकारने कारवाई केली आणि दोषींना शिक्षा झाली

    गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाची पाण्यावरून अणुबॉम्ब युद्धाची भाषा!!

    Reserve Bank : रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटविला, गृह कर्जाचा हप्ता किती रुपयांनी कमी होणार??, सामान्यांना किती फायदा??, वाचा आकडा!!