• Download App
    वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता 16 missing after boat capsizes

    वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता

    विशेष प्रतिनिधी

    रांची : झारखंडमधील धनबादजवळील बारबांदिया पुलाजवळ आज वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता झाले आहेत.16 missing after boat capsizes

    जामतारा जिल्हा प्रशासनाने सांगितले की बोटीतील १८ हून अधिक लोक निरसा, धनबाद येथून जामतारा येथे जात होते.

    चार जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य सुरू आहे.

    16 missing after boat capsizes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये

    माजी सरन्यायाधीश गवई म्हणाले-आरक्षण म्हणजे मागे राहिलेल्यांना समानता देणे, नवीन लोकांसाठी मार्ग बंद करणे नाही