आपल्या देशात निवडणुका (election) म्हटलं की एक एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं… लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा होत असलेल्या या निवडणुका राजकीय पक्षांबरोबरच मतदारांसाठीही वेगळा अनुभव असतात… गावा-गावांमध्ये या निवडणुकांचं वातावरण पाहायला मिळत असतं. प्रत्येक गाव हे विविध रंगांच्या झेंड्यांनी पोस्टरनी रंगलेलं पाहायला मिळत असतं… पण एखाद्या गावात निवडणूक आहे आणि त्याठिकाणी तसं काही वातावरणच नसेल तर… आपल्या देशात एक गाव खरंच असं आहे, ज्याठिकाणी जवळपास तीन पिढ्यांपासून म्हणजे 80 च्या दशकापासून निवडणुकीचा प्रचार किंवा काहीच वातावरण पाहायला मिळालेलं नाही… Village of tamilnadu which banned campaigning of election no entry to leaders
हेही वाचा…
- WATCH | बॉल स्टंपला लागला तरी ‘तो’ नॉट आऊट!
- WATCH | निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत सबरीमाला, या आहेत अख्यायिका
- West Bengal Election : बंगालचा खेला जिंकण्यासाठी ममतांचा ‘मारियो’ रन!
- Research : मास्क योग्य पद्धतीने वापरा, कोरोना संसर्गाचा धोका होईल ९६ टक्के कमी
- WATCH : उन्हाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी, लिंबू पाणी-टरबूज अधिक फायदेशीर