वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात मंगळवारी (ता.27 ) कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. केंद्र सरकारकडून 15 कोटींपेक्षा जास्त लशी या प्रदेशात पुरवल्या आहे. त्याचा हा सकारात्मक परिणाम मानला जात आहे. The death toll in the Union Territory, including eight states, is zero
दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, लडाख (यूटी), त्रिपुरा, लक्षद्वीप, मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटे या भागात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आले आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त लसीकरण या भागात केले आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात लसीकरणावर भर दिला असून मोफत वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत वाया गेलेल्या लशीसह एकूण वापर 14,64,78,983 डोस झाला आहे.
The death toll in the Union Territory, including eight states, is zero
महत्त्वाच्या बातम्या
- विवाहानंतरच्या पहिल्याच स्पर्धेत पती–पत्नीची सोनेरी कामगिरी, विश्वकरंडकात भारतास तीन सुवर्ण
- अमेरिकेत बिहार-झारखंडच्या डॉक्टरांनी सुरु केली टेलिमेडिसीन हेल्पलाइन सेवा, पाटण्याला औषधपुरवठाही
- देशात लशींचा खडखडाट, मर्यादित साठ्यांमुळे अनेक राज्यांसमोर आव्हानांचा डोंगर
- कोरोना लढ्यासाठी `गुगल`ची भारताला १३५ कोटींची मदत
- कोरोनाच्या मुकाबल्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा ओघ सुरु