वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सर्व संघर्षप्रवण ठिकाणांवरून संपूर्ण सैन्य चीनने माघारी घेतले तरच तणाव कमी होईल, अशा शब्दात लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी चीनला खडसावले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. Tensions will not go away without a Military withdrawal , Army chief’s clear message to China
एका मुलाखतीमध्ये पूर्व लडाखबाबत भारताची भूमिका जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, सध्या एकतर्फी बदल करण्यात येणार नाही, ही भारतीय सैन्याची भूमिका स्पष्ट भूमिका आहे.
भारतीय सैन्याची उंचावरील सर्व महत्त्वपूर्ण तळांवर मजबूत पकड आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रत्युत्तर देण्यासाठी राखीव सैनिक सज्ज ठेवले आहे, अशी माहितीही नरवणे यांनी दिली. पँगाँग तलावाच्या परिसरातून सैन्यकपातीबाबत करार केल्यानंतर चिनी सैन्याने उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता कमी असल्याचे ते म्हणाले.
Tensions will not go away without a Military withdrawal , Army chief’s clear message to China
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले- दिल्लीत कोरोनाचे केवळ 900 नवीन रुग्ण आढळले, राजधानी आणखी अनलॉक करणार
- IPL चे उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; टी -20 वर्ल्डकपच्या निर्णयासाठी ICC ला जूनपर्यंत मागणार मुदत
- फरार मेहुल चोकसीला भारतात आणण्याची आशा धुसर, कोर्टाची सुनावणी संपेपर्यंत डोमिनिकातच ठेवण्याचे आदेश
- जम्मू-काश्मीरवरून UN महासभा अध्यक्षांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नोंदवला तीव्र आक्षेप
- BAT In Air India Flight : एअर इंडियाच्या अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये वटवाघूळ, दिल्लीला परत आणून विमानाची इमर्जन्सी लँडिंग