• Download App
    चीनने सैन्य माघारी घेतले तरच तणाव निवळेल ; लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी खडसावले।Tensions will not go away without a Military withdrawal , Army chief's clear message to China

    चीनने सैन्य माघारी घेतले तरच तणाव निवळेल ; लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी खडसावले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सर्व संघर्षप्रवण ठिकाणांवरून संपूर्ण सैन्य चीनने माघारी घेतले तरच तणाव कमी होईल, अशा शब्दात लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी चीनला खडसावले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. Tensions will not go away without a Military withdrawal , Army chief’s clear message to China

    एका मुलाखतीमध्ये पूर्व लडाखबाबत भारताची भूमिका जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, सध्या एकतर्फी बदल करण्यात येणार नाही, ही भारतीय सैन्याची भूमिका स्पष्ट भूमिका आहे.



    भारतीय सैन्याची उंचावरील सर्व महत्त्वपूर्ण तळांवर मजबूत पकड आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रत्युत्तर देण्यासाठी राखीव सैनिक सज्ज ठेवले आहे, अशी माहितीही नरवणे यांनी दिली. पँगाँग तलावाच्या परिसरातून सैन्यकपातीबाबत करार केल्यानंतर चिनी सैन्याने उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता कमी असल्याचे ते म्हणाले.

    Tensions will not go away without a Military withdrawal , Army chief’s clear message to China

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!