• Download App
    दलदलीत अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूप काढले बाहेर|People saved five elphants

    दलदलीत अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूप काढले बाहेर

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी – आसाममध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दलदल असलेल्या एका तलावात अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूपरित्या बाहेर काढले.People saved five elphants

    मेघालय सीमेलगत असलेल्या गोलपारा जिल्ह्यात चोईबाडी भागात बुधवारी रात्री हत्तीचा एक कळप तलावात फसला होता. यासंदर्भातील माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.



    दोन ग्रामस्थांनी दलदल असलेल्या तलावाचा काठावर खोदकाम केले आणि त्यामुळे हत्तींना बाहेर येण्यास सोपे झाले.पाच हत्तींचा कळप हा मेघालयाच्या जंगलातून आसाममध्ये आला असावा, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यादरम्यान, आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेने दोन हत्तींचा मृत्यू झाला.

    People saved five elphants

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी

    Unnao Rape Case : उन्नाव रेप केस- कुलदीप सेंगरच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; 4 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- आसामसारखे पूर्ण देशातून घुसखोरांना हाकलून लावू; आसामचे स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ यांनी नेहरूंना आसाम भारतात ठेवण्यासाठी भाग पाडले