नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयामुळे लोकांचा किती फयादा झाला असा सवाल उपस्थित चिदंबरम यांनी केला आहे.One decision made you cashless instead of cashless; Chidambaram criticizes Modi over denomination ban
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पी. चिदंबरम यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे.नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयामुळे लोकांचा किती फयादा झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. चिदंबरम म्हणाले की ,
पहिल्यांदा आपल्या पंतप्रधानांनी सांगितले भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस बनली पाहिजे. मात्र त्यानंतर मोदींनी निर्णय बदला, नोटबंदीचा निर्णय घेतला आणि या एका निर्णयामुळे आपण आता कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालोय.
पुढे चिदंबरम म्हणाले की, देशातील काळा पैसा वापस मिळावा आणि कॅशलेस व्यवाहारांना चालना मिळावी म्हणून नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र याची खरी परिस्थिती वेगळी आहे . कारण नोटबंदीनंतर कुठलाही काळा पौसा बाहेर आला नाही.
इतकंच नाही तर, नोटबंदी जेव्हा करण्यात आली तेव्हा देशभरात १८ लाख कोटी रुपये चलनामध्ये होते. तर आता सध्या २८.५ लाख कोटी रुपये चलनामध्ये आहेत. म्हणजेच मोदींचा दुसरा उद्देश देखील फसल्याचे दिसून येते. मात्र नोटबंदीनंतर काही प्रमाणात डिजिटल व्यवहार वाढल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.
One decision made you cashless instead of cashless; Chidambaram criticizes Modi over denomination ban
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात भाजपाच सत्ता राखणार, सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळेच यश, योगी आदित्यनाथांच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती
- गोवा, मणिपूरमध्ये भाजपच मारणार बाजी, कॉँग्रेसपेक्षा आपला जादा पसंती
- पंजाबमध्ये कॉँग्रेसला पराभवाचा धक्का बसणार, आप मारणार विधानसभा निवडणुकीत बाजी
- सध्याच्या राजकारणात पोरखेळ, राज्यात बिग बॉसचा शो सुरू, पंकजा मुंडे यांची टीका
- एनसीबीचे उपमहासंचालक म्हणाले यंत्रणा स्वच्छ करायचीय, समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते