• Download App
    एका निर्णयामुळे आपन कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो ; नोटबंदीवरून चिदंबरम यांची मोदींवर टीका|One decision made you cashless instead of cashless; Chidambaram criticizes Modi over denomination ban

    एका निर्णयामुळे आपन कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो ; नोटबंदीवरून चिदंबरम यांची मोदींवर टीका

    नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयामुळे लोकांचा किती फयादा झाला असा सवाल उपस्थित चिदंबरम यांनी केला आहे.One decision made you cashless instead of cashless; Chidambaram criticizes Modi over denomination ban


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पी. चिदंबरम यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे.नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयामुळे लोकांचा किती फयादा झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. चिदंबरम म्हणाले की ,

    पहिल्यांदा आपल्या पंतप्रधानांनी सांगितले भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस बनली पाहिजे. मात्र त्यानंतर मोदींनी निर्णय बदला, नोटबंदीचा निर्णय घेतला आणि या एका निर्णयामुळे आपण आता कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालोय.



    पुढे चिदंबरम म्हणाले की, देशातील काळा पैसा वापस मिळावा आणि कॅशलेस व्यवाहारांना चालना मिळावी म्हणून नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र याची खरी परिस्थिती वेगळी आहे . कारण नोटबंदीनंतर कुठलाही काळा पौसा बाहेर आला नाही.

    इतकंच नाही तर, नोटबंदी जेव्हा करण्यात आली तेव्हा देशभरात १८ लाख कोटी रुपये चलनामध्ये होते. तर आता सध्या २८.५ लाख कोटी रुपये चलनामध्ये आहेत. म्हणजेच मोदींचा दुसरा उद्देश देखील फसल्याचे दिसून येते. मात्र नोटबंदीनंतर काही प्रमाणात डिजिटल व्यवहार वाढल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.

    One decision made you cashless instead of cashless; Chidambaram criticizes Modi over denomination ban

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे

    Kerala : केरळ निवडणुकीच्या 3 महिने आधी दक्षिणेत कुंभ, पेशवाईसारखी रथयात्रा; 259 वर्षांपासून बंद महामाघ उत्सव परंपरा पुन्हा सुरू झाली