• Download App
    विरोधी पक्षांकडून लशींच्या किमतीवरून विनाकारण गोंधळ, नक्वी यांची टीका|Naqui targets opposition leaders

    विरोधी पक्षांकडून लशींच्या किमतीवरून विनाकारण गोंधळ, नक्वी यांची टीका

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : देशातील विरोधी पक्ष लशींच्या किमतीवरून गोंधळ निर्माण करीत आहेत, असा आरोप भाजपचे नेते व केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला.Naqui targets opposition leaders

    नकवी यांनी सांगितले की, कोरोनाबाबत भीती आणि गोंधळ निर्माण करण्यापेक्षा तुम्ही समस्येच्या पर्यायाचे घटक बनले पाहिजे. सारे जग कठीण प्रसंगाला सामोरे जात असताना भगवान महावीर यांची तत्त्वे आणि शिकवण उपयुक्त ठरेल. जगा आणि जगू द्या या त्यांच्या संदेशाची संपूर्ण मानवजातीला गरज आहे.



    केंद्र सरकार उत्पादकांकडून १५० रुपये दराने डोस घेऊन राज्यांना मोफत पुरवीत आहे. शमशान आणि कब्रीस्तानच्या हॉरर शोमधून आपण बाहेर पडायला हवे. जनतेच्या मनात विश्वास आणि श्रद्धा निर्माण होण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

    Naqui targets opposition leaders

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत