• Download App
    खजुराहो ते दिल्ली दरम्यान लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव । mantrī aśvinī vaiṣṇava It will soon run between Khajuraho and Delhi Vande Bharat Express Train: Railway Minister Ashwini Vaishnav

    खजुराहो ते दिल्ली दरम्यान लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : खजुराहो ते दिल्ली दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. mantrī aśvinī vaiṣṇava It will soon run between Khajuraho and Delhi Vande Bharat Express Train: Railway Minister Ashwini Vaishnav

    खजुराहो (मध्य प्रदेश) ते दिल्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार असल्याने खजुराहो हे जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बनेल. त्यासाठी त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे.



    रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, छतरपूर आणि खजुराहो येथे दोन रेक पॉइंट मंजूर करण्यात आले आहेत. तसेच आता ४५,००० पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकिटे मिळू शकतील. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

    mantrī aśvinī vaiṣṇava It will soon run between Khajuraho and Delhi Vande Bharat Express Train: Railway Minister Ashwini Vaishnav

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ECI’s : दिल्ली-महाराष्ट्रासह 23 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR ची घोषणा; एप्रिलपासून प्रक्रिया सुरू होईल

    Tarique Rahman : बांगलादेशी पंतप्रधान तारिक रहमान यांच्यावर निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा विरोधकांचा आरोप

    Rajya Sabha Elections : राज्यसभेच्या 37 जागांवर 16 मार्च रोजी निवडणूक; यापैकी 25 जागा विरोधकांच्या, एनडीएच्या 12