• Download App
    महिंद्रा कंपनीचा फॅमिली सपोर्ट, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच वर्षांचा पगार देणार। Mahindra Family Support, will pay five years salary to heirs of deceased employees

    महिंद्रा कंपनीचा फॅमिली सपोर्ट, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच वर्षांचा पगार देणार

    महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा कंपनीने फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना पाच वर्षांचा पगार देणार आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह यांनी आपल्या २५ हजार कर्मचाऱ्याना पत्र लिहून ही माहिती दिली आहे.


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा कंपनीने फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना पाच वर्षांचा पगार देणार आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह यांनी आपल्या २५ हजार कर्मचाऱ्याना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. Mahindra Family Support, will pay five years salary to heirs of deceased employees

    महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. यामध्ये कंपनी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला वषार्काठी दोन लाख रुपयांपर्यंतची मदत करणार आहे. कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाचे पाच वर्षांचे वेतन देण्याचे जाहीर केले आहे.



    कुटुंबांवरील ओझे कमी करण्याचा प्रयत्नकोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे पीडित असलेल्या कुटुंबांवरील ओझे थोडे कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अचानक निधनाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी घर चालवण्याची अनपेक्षित जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत, असे अनीश शहा यांनी या पत्रात म्हटले आहे

    Mahindra Family Support, will pay five years salary to heirs of deceased employees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे