• Download App
    आफताबचा दुसरा कारनामा : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कपाटात ठेवून फ्लॅटवर दुसऱ्या मुली बरोबर डेटिंग Keeping Shraddha's dead body in the closet and dating another girl in the flat

    आफताबचा दुसरा कारनामा : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कपाटात ठेवून फ्लॅटवर दुसऱ्या मुली बरोबर डेटिंग

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लव्ह जिहाद प्रकरणातला श्रद्धा वालकर हिचा खूनी आफताब अमीन पूनावाला याचा दुसरा कारनामा समोर आला आहे. श्रद्धाचा खून करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्यानंतर ते त्याने आधी कपाटामध्ये ठेवले आणि त्यानंतर 20 – 25 दिवसांनी दुसऱ्या मुलीला तो फ्लॅटवर डेट साठी घेऊन आला होता. त्याने तिच्याबरोबर मजा मारली त्यावेळी तो कपाटात ठेवलेला श्रद्धाचा चेहराही बघत असे. पोलीस तपासातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. Keeping Shraddha’s dead body in the closet and dating another girl in the flat

    आफताब एवढा नीच आणि निर्ढावलेला खुनी निघाला की त्याला कोणताही पश्चाताप झालेला पोलीस तपासात दिसलेला नाही. पोलीस तपासात सुरुवातीला आपल्याला हिंदी येत नाही, असे सांगून सतत इंग्लिश मध्ये बोलूनच आपल्या घृणास्पद कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला मेहरोली परिसरातील घटनास्थळी नेऊन श्रद्धाच्या मृतदेहाचे 10 तुकडे ताब्यात घेतले आणि ते टेस्टसाठी पाठवले आहेत. श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावता यावी आणि ते जंगलात फेकता यावेत यासाठी त्याने मेहरोलीच्या जंगलाजवळच फ्लॅट भाड्याने घेतला होता.

    आफताबला मृत्युदंड द्या

    श्रद्धाचा खून लव्ह जिहाद मधूनच झाला आहे. ती आपल्याशी नीट बोलत नव्हती. पण ती तिच्या आकांक्षा काकांच्या नेहमी संपर्कात असायची असे सांगून श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आफताबला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली आहे.

    Keeping Shraddha’s dead body in the closet and dating another girl in the flat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : महिलेची पोटगी म्हणून 12 कोटी अन् BMW कारची मागणी; सुप्रीम कोर्टाने म्हटले- तुम्हीही सुशिक्षित, स्वतः कमवा आणि खा

    Shubhanshu Shukla : अंतराळातून सीमा दिसत नाहीत- शुभांशूंचे विधान NCERTमध्ये समाविष्ट; 5वी तील विद्यार्थी विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि पर्यावरण अभ्यास कथांद्वारे शिकतील

    mohan bhagwat : सरसंघचालक म्हणाले- आजचा इतिहास पाश्चिमात्य दृष्टिकोनातून लिहिला गेलाय; त्या पुस्तकांत चीन-जपान सापडेल, भारत नाही; लोकांना तिसऱ्या महायुद्धाची भीती