• Download App
    कोरोना बळीत भारताचा तिसरा क्रमांक; पाच लाख नागरिकांचाआतापर्यंत मृत्यू|India third in corona victim;Five lakh civilians have died so far

    कोरोना बळीत भारताचा तिसरा क्रमांक; पाच लाख नागरिकांचाआतापर्यंत मृत्यू

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना बळींच्या संख्येत जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात तब्बल ५ लाख बळी कोरोनामुळे गेले आहेत.जागतिक क्रमवारीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून सर्वाधिक ९.१ लाख बळी गेले आहेत.India third in corona victim;Five lakh civilians have died so far

    दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. तेथे सुमारे ६.३ लाख जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. रशियात ३.३ लाख लोकांचा मृत्यू झाला असून तो जागतिक क्रमवारीत चौथ्या नंबरवर आहे. त्यानंतर मेक्सिकोचा नंबर लागत असून तेथे३.०७ लाख जण बळी गेले आहेत.



    भारतात १ जुलै २०२० रोजी बळीच्या संख्येने ४ लाखांचा टप्पा ओलांडला होता. केवळ २१७ दिवसांत ही संख्या पाच लाखांवर पोचली आहे. परंतु एक लाख लोकांचा बळी जाण्यास बराच वेळ लागल्याचे आकडेवारी सांगत आहे. याचाच अर्थ मृत्यूचा वेग हा कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लसीकरण वेगाने झाल्याने मृत्यूचा दर कमी झाल्याचे या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

    India third in corona victim;Five lakh civilians have died so far

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Air India : अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा सगळाच उलगडा होणार ; ब्लॅक बॉक्स डेटाचा डाउनलोड!

    Yogi government : योगी सरकार ‘सपा’ खासदाराशी लग्न करणाऱ्या क्रिकेटपटू रिंकू सिंगला देणार सरकारी नोकरी

    Mumbai : मुंबईत कर्करोगग्रस्त आजीला कचराकुंडीत फेकणाऱ्या नातवाला अखेर अटक