वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेवर सदस्य म्हणून भारताची पुन्हा निवड झाली आहे. सलग सहा वर्ष भारत या परिषदेवर निवडून येत आहे. विशेष म्हणजे भारताची निवड एकमुखी आणि बहुमताने या परिषदेवर करण्यात आली आहे. India gets re-elected to UN Human Rights Council (2022-24) for a 6th term with an overwhelming majority
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेसाठी भारत २०२२- २०२४ या कालावधीसाठी कार्य करणार आहे. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि लोकशाही राजवट असलेल्या भारताची या परिषदेवर निवड होणे जगाच्या दृष्टीने म्हत्वाची ठरणार आहे. मानवाधिकार हा विषय जगभर बोलला जातो. त्या दृष्टीने जगभरात मानवाधिकारचे रक्षण आणि अंमलबजावणी करण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकेल, असा विश्वास संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एस. त्रिमूर्ती यांनी व्यक्त केला.
India gets re-elected to UN Human Rights Council (2022-24) for a 6th term with an overwhelming majority
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुकची ‘सीक्रेट ब्लॅकलिस्ट’ लीक, भारतातील ‘या’ 10 धोकादायक संस्था आणि लोकांची नावेही समाविष्ट
- Cruise Drugs Case : आर्यन खान 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामिनावरील निकाल राखून ठेवला
- बांग्लादेशात दुर्गापूजा मंडपात कट्टरतावाद्यांकडून तोडफोड, देवीच्या मूर्तीची विटंबना, अफवांमुळे उसळला हिंसाचार
- नवाब मलिक म्हणाले, हे लोक तंबाखू आणि गांजामध्ये फरक करू शकत नाहीत, NCB ने जावयाच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालय गाठले