• Download App
    भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी; केंद्र सरकारची ज्येष्ठांना इन्कम टॅक्स मुक्ती Income Tax relief for Senior Citizens: What to expect from Budget 2023

    भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी; केंद्र सरकारची ज्येष्ठांना इन्कम टॅक्स मुक्ती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : २०२३ चा अर्थसंकल्प लवकरच सादर करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता कर भरावा लागणार नाही. केंद्र सरकारने प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return -ITR) भरण्याच्या अर्जात मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारने भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. यानुसार आता ७५ वर्षांवरील नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर कर भरण्याची गरज लागणार नाही.  Income Tax relief for Senior Citizens: What to expect from Budget 2023

    ज्येष्ठ नागरिकांना कर सवलत 

    भारतातील सर्व ज्येष्ठ नागरिक हे पेन्शन आणि इतर काही सरकारी योजनांच्या आधारे आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या या उत्पन्नावर आता कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यांना इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. सरकारने ज्येष्ठ नागरिकांना यातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.



    अर्थमंत्रालयाने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. यानुसार आता देशातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या वर्षांपासून इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. ज्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन किंवा इतर योजनांचा फायदा होत नाही त्यांच्यासाठी हा दिलासादायक निर्णय आहे. हे नवे कलम एप्रिल २०२१ पासून लागू करण्यात आले आहे. या बदलांची माहिती बॅंकांना देण्यात आली आहे. याविषयीच्या अटी आणि शर्तींची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. कर सवलत मिळवण्यासाठी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १२-BBA अर्ज बॅंकेत जमा करावा लागणार आहे.

    Income Tax relief for Senior Citizens: What to expect from Budget 2023

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे