• Download App
    दिलासादायक, कोरोनाच्या महामारीतही प्रत्यक्ष कर संकलनात दुपटीने वाढ, २०२१-२०२२ वर्षांत तब्बल १ कोटी ८५ लाख ८७१ कोटी रुपये कर गोळा|In Corona epidemic also doubles direct tax collection, collects Rs 1 crore 85 lakh 871 crore in 2021-2022

    दिलासादायक, कोरोनाच्या महामारीतही प्रत्यक्ष कर संकलनात दुपटीने वाढ, २०२१-२०२२ वर्षांत तब्बल १ कोटी ८५ लाख ८७१ कोटी रुपये कर गोळा

    कोरोनाच्या महामारीमुळे देशात मंदीचे वातावरण असतानाही २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीपेक्षा १०० टक्के म्हणजे दुपटीने वाढ झालीआहे. गेल्या वर्षी ९२ हजार ७६२ कोटी रुपये कर संकलन झाले होते. या आर्थिक वर्षात त्यात दुपटीने वाढ होऊन १ लाख ८५ हजार ८७१ कोटी रुपये झाले आहे.In Corona epidemic also doubles direct tax collection, collects Rs 1 crore 85 lakh 871 crore in 2021-2022


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीमुळे देशात मंदीचे वातावरण असतानाही २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीपेक्षा १०० टक्के म्हणजे दुपटीने वाढ झालीआहे. गेल्या वर्षी ९२ हजार ७६२ कोटी रुपये कर संकलन झाले होते.

    या आर्थिक वर्षात त्यात दुपटीने वाढ होऊन १ लाख ८५ हजार ८७१ कोटी रुपये झाले आहे.कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे उद्योगांवरील कर ७४, ३५६ कोटी रुपये आहे तर व्यक्तीगत आय कर (पर्सनल इनकम टॅक्स) १ लाख ११ हचार ४३ कोटी रुपये झाला आहे.



    विशेष म्हणजे या आर्थिक वर्षात एकूण कर २ लाख १६ हजार ६०२ कोटी रुपये इतका गोळा झाला. त्यामध्ये रिफंड देऊन प्रत्यक्षात १ कोटी ८५ लाख ८७१ कोटी रुपये कर जमा झाला आहे.

    गेल्या आर्थिक वर्षात भारतामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. मात्र, तरीही देशाचे अर्थचक्र चालू राहिले. सरकारने दिलेल्या सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे उद्योग आणि त्यामुळे कर्मचाºयांच्या उत्पन्नातही वाढ झाली. त्यामुळे यंदाच्या वर्षी प्रत्यक्ष कर संकलन दुपटीने वाढले आहे.

    In Corona epidemic also doubles direct tax collection, collects Rs 1 crore 85 lakh 871 crore in 2021-2022

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत