• Download App
    "यावेळेस भारताने वर्ल्डकप जिंकला नाही तर...", रवी शास्त्रीच्या वक्तव्याने खळबळ !|If India does not win the World Cup this time we will have to wait for three World Cups Ravi Shastris statement

    “यावेळेस भारताने वर्ल्डकप जिंकला नाही तर…”, रवी शास्त्रीच्या वक्तव्याने खळबळ !

    …त्यामुळे त्यांना वर्ल्डकप विजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याची मोठी संधी आहे. असंही म्हणाले आहेत


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत आहे की, भारतीय संघ यावेळी वर्ल्डकप चॅम्पियन बनू शकला नाही, तर पुढील तीन विश्वचषकांसाठी प्रतीक्षा करावी लागेल.If India does not win the World Cup this time we will have to wait for three World Cups Ravi Shastris statement

    शास्त्री यांनी एका पॉडकास्ट दरम्यान सांगितले की, सध्या बहुतांश भारतीय खेळाडू आपल्या फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे त्यांना वर्ल्डकप विजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याची मोठी संधी आहे.



    ते म्हणाले, “सध्या संपूर्ण देशात क्रिकेटची क्रेझ आहे. 12 वर्षांपूर्वी भारताने विश्वचषक जिंकला होता. त्यांना पुन्हा त्याची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. भारतीय संघ ज्याप्रकारे खेळत आहे ते लक्षात घेता ही कदाचित सर्वोत्तम संधी आहे.

    शास्त्री म्हणाले, “यावेळी जर ते चुकले तर त्यांना पुढील तीन विश्वचषकांची वाट पाहावी लागेल आणि तो जिंकण्याचा विचारही करावा लागेल. यावेळी संघातील सात-आठ खेळाडू आपल्या फॉर्ममध्ये आहेत. हा त्यांचा शेवटचा विश्वचषक असू शकतो. ते ज्या पद्धतीने खेळत आहेत आणि परिस्थिती पाहता त्यांनी यावेळी विजेतेपद पटकावले पाहिजे.’

    If India does not win the World Cup this time we will have to wait for three World Cups Ravi Shastris statement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण

    Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला

    Rahul Gandhi : यूपी निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे दावे फेटाळले; कर्नाटक आयोगाने म्हटले- राहुल यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे