• Download App
    Govt. ready to talks with farmers

    शेतकरी हिताला केंद्र सरकारने नेहमीच प्राधान्य, चर्चा करण्यास केव्हाही तयार

    विशेष प्रतिनिधी

    ग्वाल्हेर : केंद्र सरकारने आतापर्यंत नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून आताही आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहोत. केंद्र सरकार कृषी कायद्यांव्यतिरिक्त अन्य मुद्यांवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला तयार आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे. Govt. ready to talks with farmers

    मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. वाढत्या महागाईबाबत बोलताना तोमर म्हणाले की,‘‘ खाद्यतेल आणि डाळींच्या दरांवर सरकारचे बारकाईने लक्ष आहे.



    केंद्र सरकारने आपला साठा खुला केल्यानंतर डाळी आणि तेलाच्या किमती कमी झाल्या. मोहरीच्या तेलाच्या किमती वाढण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे त्याची शुद्धता जपण्यासाठी सरकारने त्यामध्ये अन्य तेल मिसळण्यास मज्जाव केला आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईन.’’

    Govt. ready to talks with farmers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    WhatsApp : 1 मार्चपासून सिम कार्डशिवाय व्हॉट्सॲप चालणार नाही; सरकारचा मुदतवाढ देण्यास नकार

    Delhi : दिल्लीत मोलकरणीचा मालकाच्या घरी बनावट छापा; 3 जण ईडी ऑफिसर बनून गेले, लाखोंची रोकड, दागिने घेऊन फरार; 2 अटकेत

    Delhi High Court : हायकोर्टाचा सैनिकांच्या बाजूने निर्णय; म्हटले – जीवनशैलीतील विकार सांगून दिव्यांगत्व पेन्शन थांबवू शकत नाही