• Download App
    80 कोटी गरिबांना मोफत रेशन वाटप योजना 5 वर्षांसाठी वाढवली; पंतप्रधान मोदींचा छत्तीसगड मधून मास्टर स्ट्रोक!!|Free ration distribution scheme to 80 crore poor extended for 5 years; Prime Minister Modi's master stroke from Chhattisgarh!!

    80 कोटी गरिबांना मोफत रेशन वाटप योजना 5 वर्षांसाठी वाढवली; पंतप्रधान मोदींचा छत्तीसगड मधून मास्टर स्ट्रोक!!

    वृत्तसंस्था

    दुर्ग : कोरोना काळात देशातल्या 80 कोटी गरीब जनतेला दर महिन्याला मोफत धान्य वाटपाची केंद्र सरकारची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढच्या 5 वर्षांसाठी वाढवली आहे. छत्तीसगड मधल्या दुर्ग मध्ये प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.Free ration distribution scheme to 80 crore poor extended for 5 years; Prime Minister Modi’s master stroke from Chhattisgarh!!

    पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतीय जनतेच्या आशीर्वादाने देशातल्या 80 कोटी गरीब जनतेला संकट काळात केंद्र सरकारने मोफत धान्य वाटले. ही योजना नंतरच्या काळातही सुरू ठेवली. आता पुढच्या 5 वर्षांसाठी केंद्र सरकार ही योजना तशीच सुरू ठेवणार आहे. यासाठी आपले आशीर्वाद आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे.



    कोरोना काळातील लॉकडाऊन आणि आर्थिक संकट या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत धन्यवाद यामध्ये ते कुटुंबाला मोफत 35 किलो मोफत धान्य वाटप करण्यात येते. यात तांदूळ, गहू तसेच डाळी अन्य विशिष्ट पदार्थ यांचा समावेश आहे. जानेवारी 2023 मध्ये योजनेला केंद्र सरकारने मुदत वाढ दिली. यासाठी केंद्र सरकारने अधिक 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा आर्थिक बोजा सहन केला आहे.

    आता ही मोफत धन्यवाद पुढच्या 5 वर्षांसाठी तशीच सुरू ठेवण्याचे जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवा मास्टर स्ट्रोक मारल्याचे मानले जात आहे.

    Free ration distribution scheme to 80 crore poor extended for 5 years; Prime Minister Modi’s master stroke from Chhattisgarh!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!