• Download App
    वाढत्या इंधन दरवाढीची भारताच्या अर्थमंत्री निर्माता सीतारामन यांना देखील चिंता | Due to the increasing prices of petrol and diesel indian finance minister nirmala seetharaman is worried

    वाढत्या इंधन दरवाढीची भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील चिंता

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : सरकारी तेल कंपन्यांनी नुकताच पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. नवीन दरात 35 पैशांनी वाढ झाली आहे. झालेली ही वाढ आजवरची नवी आणि विक्रमी वाढ म्हणून नोंदवण्यात आली आहे. तर आता सामान्य नागरिकांना एक लिटर पेट्रोलसाठी आता 100 हून अधिक रुपयांची किंमत मोजावी लागणार आहे. ही परिस्थिती भारतातील सर्व राज्यांमध्ये पाहायला मिळते आहे.

    Due to the increasing prices of petrol and diesel indian finance minister nirmala seetharaman is worried

    या सर्व परिस्थितीमुळे सामान्य माणूस हैराण तर आहेच. पण याची चिंता आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील लागली आहे. अमेरिकेमधील ब्लूमबर्ग क्विंटन या वृत्तवाहिनीनुसार सीतारमण यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.


    Petrol Diesel Price : इंधन तेलाच्या किमती पुन्हा गगनाला भिडल्या, दिल्लीत पेट्रोल 104, तर मुंबईत 110 रुपयांच्या पुढे


    कोरोना आणि कोरोनाचे दुष्परिणाम या संदर्भात न्यूयॉर्कमध्ये निर्मला सीतारामन यांनी नुकताच एक इंटरव्यू दिला आहे. या इंटरव्यू दरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असणारी आव्हाने आणि ती सावरण्याचा सरकार करत असणारे प्रयत्न यावर भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या इंधनाच्या दरामुळे आणि वाढणाऱ्या महागाईमुळे केंद्र सरकारच्या खर्चावर देखील मर्यादा येत आहेत. असे देखील त्यांनी या  मुलाखतीमध्ये सांगितले आहे. जसजसे इंधनाचे दर दररोज वाढत आहेत त्यामुळे माझ्यासमोर खूप मोठे आव्हान आहे. अर्थ विभागातील आमची टीम याकडे पूर्णपणे लक्ष देऊन अभ्यास करत आहे. असे देखील यावेळी सीतारामन यांनी सांगितले आहे.

    Due to the increasing prices of petrol and diesel indian finance minister nirmala seetharaman is worried

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार