• Download App
    देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी आठ तासांचे भारनियमनाचे संकट ? । due to coal shortage in the country An eight-hour load shedding crisis ?

    देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी आठ तासांचे भारनियमनाचे संकट ?

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उन्हाळा आणि कोळशाचा तीव्र टंचाईमुळे भारतात वीज संकट निर्माण झाले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना विजेच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी भारनियमन. आठ तासापर्यंत वाढत चालले आहे. due to coal shortage in the country An eight-hour load shedding crisis ?



    भारतात, ७० % वीज कोळशापासून तयार केली जाते, परंतु कोळशाची वाहतूक करण्यासाठी रेल्वेच्या रेकची कमतरता आणि कोळसां आयातीत घट झाल्यामुळे पुरवठा खंडित झाला आहे. अशा स्थितीत देशातील विजेची वाढलेली मागणी पूर्ण होत नाही.

    due to coal shortage in the country An eight-hour load shedding crisis ?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार