वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उन्हाळा आणि कोळशाचा तीव्र टंचाईमुळे भारतात वीज संकट निर्माण झाले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना विजेच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी भारनियमन. आठ तासापर्यंत वाढत चालले आहे. due to coal shortage in the country An eight-hour load shedding crisis ?
भारतात, ७० % वीज कोळशापासून तयार केली जाते, परंतु कोळशाची वाहतूक करण्यासाठी रेल्वेच्या रेकची कमतरता आणि कोळसां आयातीत घट झाल्यामुळे पुरवठा खंडित झाला आहे. अशा स्थितीत देशातील विजेची वाढलेली मागणी पूर्ण होत नाही.
due to coal shortage in the country An eight-hour load shedding crisis ?
महत्त्वाच्या बातम्या
- कंपनीच्या नावे फोन करून पाच लाखांची फसवणूक
- आवडते व्यापारी राष्ट्र हा रशियाचा दर्जा रद्द; रशिया युक्रेन युद्धात जपानने भूमिका बदलली
- पश्चिम बंगालमध्ये अदानी ग्रुप करणार दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
- ब्राह्मण समाजाचा अवमान : सुप्रिया सुळेंना घेराव; पण मिटकरींचे भाषण ऐकलेच नाही सांगत सुळेंचा काढता पाय!!
- युक्रेनच्या मारियुपोल शहरावर रशियाचा ताबा; ५६ दिवसानंतर पहिला मोठा विजय प्राप्त