• Download App
    2030 पर्यंत भारतात 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावणार; केंद्र सरकारचे नियोजन तयार By 2030, India will run 2 crore electric vehicles on the road.

    2030 पर्यंत भारतात 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावणार; केंद्र सरकारचे नियोजन तयार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशभरातल्या रस्ते वाहतुकीत नेमका कोणता महत्त्वपूर्ण बदल होणार आहे यावर केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे भाष्य केले आहे. या दशकाच्या अखेरीस भारतीय रस्त्यांवर 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने धावतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. By 2030, India will run 2 crore electric vehicles on the road.

    इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि भविष्यातील गतिशीलता या विषयावरील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, ई – मोबिलीटीमध्ये मोठी क्षमता आहे आणि गुंतवणूकदारांनी पर्यावरण वाचण्यासाठी या क्षेत्रात येऊन गुंतवणूक केली पाहिजे. 2030 पर्यंत भारतात सुमारे 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने धावतील. तसे नियोजन केंद्र सरकारने केले आहे, असेही गडकरी म्हणाले.


    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी


    इलेक्ट्रिक वाहनांमुळे केवळ प्रदूषण कमी होण्यास मदत होणार नाही तर रोजगार निर्मितीलाही मदत होईल, ज्याचा परिणाम देशाच्या विकासावर होईल आणि भारत स्वावलंबी होण्यास मदत होईल, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    By 2030, India will run 2 crore electric vehicles on the road.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    CM Yogi Adityanath : योगी म्हणाले- रस्त्यावर नमाज पढू देणार नाही; प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबू

    Railway Ministry Gate : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक; रेल्वे मंत्रालयाच्या गेटवर लावले चित्र; या वर्षी गुजरातमध्ये सुरत-बिलिमोरा दरम्यान धावण्याची अपेक्षा

    PM Modi : नॉर्वेने PM मोदींना सर्वोच्च सन्मान प्रदान केला; हा त्यांचा 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान; मोदी म्हणाले- युरोप भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल