• Download App
    मुख्तार अन्सारीवर विषप्रयोगाचे आरोप बिनबुडाचे, चौकशी सुरू अहवाल येईल- राजनाथ सिंह|Allegations of using poison on Mukhtar Ansari are baseless investigation will be started and report will be submitted Rajnath Singh

    मुख्तार अन्सारीवर विषप्रयोगाचे आरोप बिनबुडाचे, चौकशी सुरू अहवाल येईल- राजनाथ सिंह

    अतिक अहमदच्या राज्य प्रायोजित हत्येच्या आरोपांवरही दिली प्रतिक्रिया


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गँगस्टर मुख्तार अन्सारी यांचा मृत्यू स्लो पॉयझनिंगमुळे झाल्याच्या कुटुंबीयांच्या आरोपांना संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, ‘हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.’ नेटवर्क18 चे ग्रुप एडिटर-इन-चीफ एक्सक्लुझिव्हमध्ये राजनाथ सिंह म्हणाले की, ‘मुख्तार अन्सारीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अहवाल येईल.’ विष प्रयोगाच्या आरोपांवर ते म्हणाले, ‘असे होऊ शकत नाही. हे सर्व आरोप निराधार आहेत.Allegations of using poison on Mukhtar Ansari are baseless investigation will be started and report will be submitted Rajnath Singh



    अतिक अहमदच्या राज्य प्रायोजित हत्येच्या आरोपांवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हे टोळीयुद्ध आहे. ते एकमेकांना मारतात. हे राज्य प्रायोजित असू शकत नाही. योगी आदित्यनाथ चांगले सरकार चालवत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली आहे. राज्यात यापूर्वी कधीही इतके चांगले वातावरण नव्हते.

    दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीमध्ये भाजपची कामगिरी काय असेल यावर ते म्हणाले की, यावेळी पक्ष राज्यातील 80 पैकी 80 जागा जिंकेल. ते पुढे म्हणाले की, यावेळी गांधी परिवाराने नाही तर रॉबर्ट वाड्रा यांनी अमेठी आणि रायबरेलीमधून लढावे. आमचा उमेदवार खूप मजबूत आहे.

    Allegations of using poison on Mukhtar Ansari are baseless investigation will be started and report will be submitted Rajnath Singh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा

    Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी सांगितले असते तर मी काँग्रेस अध्यक्षपद नाकारले नसते’; अशोक गेहलोतांचा 2022 च्या घडामोडींमागे ‘कट’ असल्याचा आरोप