• Download App
    BRICS Summit चीनची भारताबाबत डबल गेम, पाकिस्तानी सैन्याला पुरविल्या भारतीय सैन्याच्या हालचालीच्या सॅटॅलाइट इमेज, पण BRICS मध्ये केला पहलगाम हल्ल्याचा निषेध!!

    चीनची भारताबाबत डबल गेम, पाकिस्तानी सैन्याला पुरविल्या भारतीय सैन्याच्या हालचालीच्या सॅटॅलाइट इमेज, पण BRICS मध्ये केला पहलगाम हल्ल्याचा निषेध!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चीन भारताबाबत डबल गेम, पाकिस्तानी सैन्याला पुरविल्या भारतीय सैन्याच्या हालचालीच्या सॅटॅलाइट इमेज पण ब्रिक्समध्ये केला पहलगाम हल्ल्याचा निषेध!!, असेच घडले.

    पहलगाम मधल्या जिहादी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मधून पाकिस्तान मधल्या दहशतवादी केंद्रांवर तुफान हल्ले केले ती केंद्रे नष्ट केली. या ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीनने भारतीय सैन्याच्या हालचाली टिपणाऱ्या सॅटॅलाइट इमेज पाकिस्तानी सैन्याला पुरविल्या भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी चीनला याबद्दल एक्सपोज केले. ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यात चिनी लष्करी सामग्री तोकडी पडली. चिनी विमाने आणि चिनी मिसाईल्स फेल गेली. पण चीनने भारतीय सैन्याच्या हालचाली टिपून त्याच्यासाठी सॅटॅलाइट इमेज पाकिस्तानी सैन्याला पुरविल्या.

    एकीकडे भारताविरुद्ध अशी कुरापत काढताना दुसरीकडे चीनने ब्रिक्सच्या माध्यमातून पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध पण केला. ब्रिक्समध्ये सर्व सदस्य देशांनी काढलेल्या संयुक्त पत्रकामध्ये पाकिस्तानने पहलगाममध्ये घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला गेला या निषेध पत्रकावर चीनच्या प्रतिनिधींनी सही केली. पण भारताबद्दल मात्र ही डबल गेमच ठरली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील मधल्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहिले पण चीनने त्यांच्या पंतप्रधानांना त्या परिषदेसाठी पाठवले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या शिखर परिषदेला हजर राहिले नाहीत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या शिखर परिषदेला ऑनलाईन उपस्थित राहिले.

    17th BRICS Summit Joint Declaration- BRICS leaders condemn Pahalgam terror attack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IndiGo : इंडिगोची आंतरराष्ट्रीय विमानसेवा ₹2300 पर्यंत महागली; घरगुती विमानांच्या तिकिटांवर ₹425 वाढतील

    LPG Booking Gap : गावांमध्ये 45 दिवसांनंतर दुसरा घरगुती LPG सिलिंडर; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने 20 दिवसांची मुदत वाढवली

    West Asia War : होर्मुझहून तेलाचे जहाज मुंबईत, युद्धानंतर पहिल्यांदा भारतात; तीन वेळा इराणशी चर्चा केल्यानंतर सामुद्रधुनीतून बाहेर