• Download App
    वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता 16 missing after boat capsizes

    वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता

    विशेष प्रतिनिधी

    रांची : झारखंडमधील धनबादजवळील बारबांदिया पुलाजवळ आज वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता झाले आहेत.16 missing after boat capsizes

    जामतारा जिल्हा प्रशासनाने सांगितले की बोटीतील १८ हून अधिक लोक निरसा, धनबाद येथून जामतारा येथे जात होते.

    चार जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य सुरू आहे.

    16 missing after boat capsizes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kumaraswamys : ‘’चेंगराचेंगरीसाठी काँग्रेसचे कर्नाटक सरकार जबाबदार’’ ; एचडी कुमारस्वामींचा आरोप

    RCBच्या विजयोत्सवादरम्यान चेंगराचेंगरी, ११ जणांचा मृत्यू: जे पडले, ते उठू शकले नाहीत

    Kamal Haasan : कन्नड भाषा वादावर कमल हसन यांनी माफी मागण्यास दिला नकार, म्हणाले..