• Download App
    वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता 16 missing after boat capsizes

    वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता

    विशेष प्रतिनिधी

    रांची : झारखंडमधील धनबादजवळील बारबांदिया पुलाजवळ आज वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता झाले आहेत.16 missing after boat capsizes

    जामतारा जिल्हा प्रशासनाने सांगितले की बोटीतील १८ हून अधिक लोक निरसा, धनबाद येथून जामतारा येथे जात होते.

    चार जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य सुरू आहे.

    16 missing after boat capsizes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य