इगतपुरी ( नाशिक) : मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ३ वरून प्रवास करणारे अगोदरच इंधन महागाईने त्रासले आहेत. अशा या होरपळलेल्या जनतेच्या खिशाला अजून कात्री बसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १ जुलै पासून टोलच्या दरात वाढ केली आहे.Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50
हा नवीन दर फास्टटॅगमधून वजा होणार आहे. ज्या प्रवाशांनी फास्टटॅग काढलेला नाही त्यांना आता दुप्पट रक्कम आकारली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.
Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50
महत्त्वाच्या बातम्या
- OBC Reservation : कोरोनामुळे पोटनिवडणुका पुढे ढकलण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यावर संभाजीराजेंनी सांगितले शेवटचे दोन पर्याय
- संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हायला नको होती, कितीही आपटा, जिंकणार आम्हीच!
- नव्या IT नियमांनंतर Koo आणि गुगलने सोपवला अहवाल, सांगितले किती तक्रारी आल्या आणि काय कारवाई केली?
- पुलवामात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान शहीद, सर्च ऑपरेशन सुरू