• Download App
    कोल्हापुरात होणार कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या Transfer of officers who have completed their tenure will take place in Kolhapur

    कोल्हापुरात होणार कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

    राज्यात यावर्षी २५ जिल्हा परिषद, २८३ पंचायत समित्या, १५ महापालिका तसेच अडीच हजारहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत Transfer of officers who have completed their tenure will take place in Kolhapur


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार कोल्हापुरात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात एकाच पदावर तीन वर्ष काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.काल (ता. २९) ही सर्व माहिती महसूल विभागाकडे पाठवली गेली आहे.

    या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

    दरम्यान, यामध्ये करवीर व पन्हाळा तालुक्‍यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील दोन व दहा तहसीलदारांच्या बदल्या होऊ शकतात.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कर्तव्यदक्ष व निष्पक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जातात.

    राज्यात यावर्षी २५ जिल्हा परिषद, २८३ पंचायत समित्या, १५ महापालिका तसेच अडीच हजारहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. मार्च २०२२ पर्यंत ज्यांची एकाच जिल्ह्यात तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण झाला आहे.किंवा एखादा जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी आहेत, अशांची माहिती घेऊन त्यांची इतरत्र बदली केली जाणार आहे.

    Transfer of officers who have completed their tenure will take place in Kolhapur

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील