विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने सरकारने राज्यातील पर्यटनस्थळे आजपासून खुली; करण्याचा निर्णय घेतला असून कोरोनाबाबतची नवी नियमावली आजपासून लागू केली आहे. Tourist places in the state will reopen from today; government announces new rules
कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आजपासून म्हणजेच, १ फेब्रुवारीपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २५ टक्के किंवा २०० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली आहे. अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यादा हटवली आहे.
Tourist places in the state will reopen from today; government announces new rules
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे तडफदार भाषण, गांधीजी एक हारा हुआ जुआरी, मुसलमानोंपर दॉव पर दॉव लगाते चले गए म्हणत नथुरामच्या भूमिकेतून केले गांधीहत्येचे समर्थन
- कच्छ मध्ये एक पाकिस्तानी अटकेत तीन मासेमारी नौकाही जप्त
- जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम
- बिनबुडाचे आरोप करणाऱ्याला २५ लाख दंड सुप्रीम कोर्टाचा निर्णय; प्रवृत्तीला आळा आवश्यक