वृत्तसंस्था
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता बंगल्यांना गड आणि किल्ल्यांची नावे देण्यात येणार आहेत. The names of the forts, the names of the forts; Aditya Thackeray to ‘Raigad’, Vaddetiwaran to ‘Sinhagad’
आतापर्यंत हे बंगले क्रमांकांवरून ओळखले जात होते. आता त्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या नावाने ते ओळखले जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी मुंबई शहराच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठवले आहे. या बंगल्यांची नावं बदलून त्यांना गडकिल्ल्यांची नावं देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे.
बंगल्यांची बदललेली नावे
अ ३ – शिवगड (जितेंद्र आव्हाड)
अ ४ – राजगड (दादा भुसे)
अ ५ – प्रतापगड (केसी पाडवी)
अ ६ – रायगड (आदित्य ठाकरे)
अ ९ – लोहगड –
बी १ – सिंहगड (विजय वड्डेटीवार)
बी २ – रत्नसिंधू (उदय सामंत)
बी ३ – जंजिरा (अमित देशमुख)
बी ४ – पावनगड (वर्षा गायकवाड)
बी ५ – विजयदुर्ग (हसन मुश्रीफ)
बी ६ – सिद्धगड (यशोमती ठाकूर)
बी ७ – पन्हाळगड (सुनील केदार)
क १ – सुवर्णगड (गुलाबराव पाटील)
क २ – ब्रह्मगिरी (संदीपान भुमरे)
क ३ – पुरंदर
क ४ – शिवालय
क ५ – अजिंक्यतारा (अनिल परब)
क ६ – प्रचितगड (बाळासाहेब पाटील)
क ७ – जयगड
क ८ – विशाळगड
The names of the forts, the names of the forts; Aditya Thackeray to ‘Raigad’, Vaddetiwaran to ‘Sinhagad’
महत्त्वाच्या बातम्या
- टॉप-३ आईटी कंपन्या नफ्यात; १८ हजार कोटी रुपयांचा फायदा; ५० हजार जणांना नोकऱ्या
- महिलांच्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या 18 खेळाडूंच्या संघाची निवड , सविता पूनियाची कर्णधारपदी नियुक्ती
- डॉ. सुदाम मुंडेला कठोर शिक्षा झाली असती तर आर्वीची घटना घडलीच नसती; सामाजिक कार्यकर्त्या ज्योती गुरव यांचा दावा