वृत्तसंस्था
मुंबई : चक्रीवादळात उन्मळून पडलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण करून जगवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गोरेगाव येथील चार वृक्षांना आणि वरळी येथे सहा झाडांना नवसंजीवनी देण्याचा खटाटोप सुरु आहे. Replanting Fallen Trees Under Guidance Experts
गेल्या आठवड्यात चक्रीवादळाने मुंबईत धुमाकूळ घातला. वादळी वारा, मुसळधार पावसामुळे आठशेहून अधिक झाडे उन्मळून पडली. रस्ते, घरे, गृहसंस्थांच्या आवारात पडलेली झाडे हटवण्यासाठी तातडीने प्रयत्न पालिकेने सुरू केले. झाडांचे तुकडे करून त्यांना हटवले.
आरे परिसरातील झाडांचे ओंडके कापून त्यांना हटवण्यापेक्षा जगवण्याचा प्रयत्न ‘रिवायडिंग आरे’ या संस्थेचे कार्यकर्ते करत आहेत. अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले.
त्यासाठी लागणारे साहित्य, यंत्रे आणि आर्थिक गणिते जमवून निधी उभारला आला. आंबा, पिंपळ, आकाशनिंब अशा झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. एका झाडामागे १० हजार रुपये खर्च आला आहे.
Replanting Fallen Trees Under Guidance Experts
महत्त्वाच्या बातम्या
- YAAS Cyclone : पुढच्या 12 तासांत भीषण होणार यास चक्रीवादळ, उत्तर-पश्चिम दिशेने वाटचाल करणार असल्याची IMDची माहिती
- Inspiring : विराट-अनुष्काने 16 कोटींचे औषध देऊन वाचवले चिमुकल्याचे प्राण, आईवडिलांनी मानले जाहीर आभार
- विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या पराभवासाठी जबाबदार कोण? जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीने धरला जोर
- CBI चे नवे बॉस कोण? ‘ही’ तीन नावे आघाडीवर, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक
- हरियाणा सरकारचा मोठा निर्णय : पतंजलीच्या १ लाख कोरोनिल किट कोरोना रुग्णांना मोफत वाटणार