लहान मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही, अशावेळी लहान मुलांबबात अधिक काळजी घ्यावी लागेल, असं डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे.Rapid increase in Omaicron patients, decision to start schools in the state should be reconsidered – Dr. Bharti Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे.दरम्यान सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रातच आढळले आहेत.त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा असं केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यात १५ डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.यावर बोलताना डॉ. भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लहान मुलांसाठी अद्याप लस आलेली नाही, अशावेळी लहान मुलांबबात अधिक काळजी घ्यावी लागेल, असं डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे.
- केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनच्या धोक्याबाबत पंतप्रधान घेणार उद्योगपतींसोबत बैठक`
पुढे डॉ. भारती पवार म्हणाल्या की , एकीकडे आपण आदेश देतोय की सतर्क राहा, काळजी घ्या, नियमांचं पालन करा, पण त्याचबरोबर काही राज्यांनी शाळा सुरु केल्या आहेत.तसेच महाराष्ट्रातच ओमायक्रॉन रुग्णांची संख्या जास्त आहे, त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने पुनर्विचार करावा.
Rapid increase in Omaicron patients, decision to start schools in the state should be reconsidered – Dr. Bharti Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- अकोला विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामाबाबतचा प्रश्न लवकर सुटणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
- हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर, सरसंघचालकांकडूनदेखील उल्लेख भाग्यनगरच!
- टीएमसीला खूप महत्व देण्याचे कारण नाही, गोव्यात त्यांची एक टक्काही मते नाहीत, अरविंद केजरीवाल यांची टीका
- मोदीचा आदर्श की मंदिरांचे राजकारण, ओरिसामध्ये नवीन पटनाईक यांच्याकडून मंदिरांच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम