• Download App
    MPSC मार्फत रिक्त पदांची भरती प्रक्रिया उद्या ३ ऑक्टोबरपासून सुरू; अर्ज करा ऑनलाईन |MPSC Vacancy Recruitment Process Starts Tomorrow October 3rd; Apply online

    MPSC मार्फत रिक्त पदांची भरती प्रक्रिया उद्या ३ ऑक्टोबरपासून सुरू; अर्ज करा ऑनलाईन

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता (महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2022) पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 3 ऑक्टोबर 2022 आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 आहे.MPSC Vacancy Recruitment Process Starts Tomorrow October 3rd; Apply online



     अटी आणि नियम 

    परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : 2022

    ‘पदाचे नाव : वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता

    पद संख्या : 378 जागा

    शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

    नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

    परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.

    अर्ज पद्धती : ऑनलाईन

    अर्ज सुरु होण्याची तारीख : 3 ऑक्टोबर 2022

    Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2022

    अधिकृत वेबसाईट : mpsc.gov.in

    पदसंख्या 

    वनक्षेत्रपाल, गट ब : १३ पदे

    उप संचालक, कृषि व इतर गट-अ : ४९ पदे

    तालुका कृषी अधिकारी व इतर, गट-अ : १०० पदे

    कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब : ६५ पदे

    सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-2 : १०२ पदे

    सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-2 : ४९ पदे

    MPSC Vacancy Recruitment Process Starts Tomorrow October 3rd; Apply online

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन

    राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा