Saturday, 10 May 2025
  • Download App
    रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा निघाला गुजरातला; हापूसच्या पेट्या अहमदाबाद मार्केटकडे रवाना । Mango from Ratnagiri district goes to Gujarat; Boxes of hapus sent to Ahmedabad market

    रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा निघाला गुजरातला; हापूसच्या पेट्या अहमदाबाद मार्केटकडे रवाना

    विशेष प्रतिनिधी

    रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे येथील आंबा बागायतदार शशिकांत शिंदे यांच्या बागेतून सात हापूस आंबा पेट्या अहमदाबाद येथे रवाना झाल्या आहेत. Mango from Ratnagiri district goes to Gujarat; Boxes of hapus sent to Ahmedabad market

    फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आंबा पेट्या पाठवण्याचे त्यांचे हे सातवे वर्ष आहे. गणेशगुळे येथील शिंदे अनेक वर्ष आंबा व्यवसायात कार्यरत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात हापूस कलमांची लागवड त्यांनी केलेली आहे.



    सुरवातीच्या काळात पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा परजिल्ह्यात पाठवण्याची पद्धत होती. परंतु बदलत्या हवामानाचा व वातावरणाचा अंदाज घेऊन त्यांनी बागेमध्ये केलेली मेहनत त्याला मिळालेली वातावरणाची साथ यामुळे गेली. सहा वर्ष जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये पहिली हापूस आंबा पेटी पाठवण्याचा मान ते मिळवत आहेत. त्यामुळे या वर्षाताही पहिली हापूस आंबा पेटी बाहेरच्या मार्केटला पाठवण्याचा मान त्यांना मिळालेला आहे.

    Mango from Ratnagiri district goes to Gujarat; Boxes of hapus sent to Ahmedabad market

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा