वृत्तसंस्था
मुंबई : किसान रेल्वे सुसाट धावली असून आठ महिन्यांत साडेचार लाख टन माल वाहतूक केली आहे. त्याचा मोठा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला. Kisan Railway Superfast , transport of 4.5 lakh tonnes of goods in eight months; Great benefits to farmers in the state
मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीतून महसुलात भरीव वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये मालवाहतुकीतून २६.३७ कोटी महसूल प्राप्त झाला. एप्रिल-नोव्हेंबर २०२१ दरम्यान, २००.७७ कोटी महसूल मिळाला. यंदा महसूल १८२ टक्के अधिक आहे. एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान,४.६४ लाख टन मालवाहतूक झाली. विशेष म्हणजे नाशवंत वस्तूंचा विविध बाजारपेठांपर्यंत किसान रेल्वेद्वारे यशस्वीपणे पुरवठा करण्यात आला आहे. त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
Kisan Railway Superfast , transport of 4.5 lakh tonnes of goods in eight months; Great benefits to farmers in the state
महत्त्वाच्या बातम्या
- विधान परिषदेत पराभव काँग्रेस – शिवसेनेचा; पण जास्त आवाज राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा!!
- Terrorist Attack : श्रीनगर दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाचे निधन, आतापर्यंत ३ शहीद
- वेदमूर्ती डॉक्टर भीमराव कुलकर्णी यांचे डोंबिवलीमध्ये निधन
- हिवाळी अधिवेशन : ईडी-सीबीआय संचालकांचा कार्यकाळ वाढणार! राज्यसभेत आज दोन महत्त्वाची विधेयके मांडली जाणार
- राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधकांचा मोर्चा; पण तृणमूळ काँग्रेसचे खासदार मोर्चाऐवजी संसदीय कामकाजात सहभागी!!