विशेष प्रतिनिधी
पुणे : गांधीजींनी शिवाजी महाराजांवरही टिका केली होती असा संताप नथुराम गोडसेच्या भूमिकेतील डॉ. अमोल कोल्हे यांनी न्यायालयात व्यक्त केला आहे. व्हाय आय किलड गांधी या चित्रपटात आपल्या न्यायालयातील शेवटच्या भाषणात नथुराम गोडसे वकील न घेता आपली बाजू स्वत: मांडतो. तो म्हणतो,Gandhiji had also criticized Shivaji Maharaj for showing the success of non-violence. Anger of Amol Kolhe in court
अपने सत्य और अहिंसा के यश के लिए गांधीजीने शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरू गोविंदसिंह के मार्ग की आलोचना की.गांधीजी महायुध्दात हिंसा होईल म्हणून विरोध करतात परंतु, गांधीजीके पूंजीपती मित्रों ने दुसरे महायुध्द के ठेके लेके अपूर्व धन कमाया. बिर्ला, डालमिया, वालचंद हिराचंदको कौन नहीं जानता, असा सवालही त्यांनी केला आहे.
- अखेर नथुराम गोडसेची भूमिका केल्याचा खासदार अमोल कोल्हेंना झाला पश्चाताप, आळंदीत घेतला आत्मक्लेश करून
गांधीजीसे कोई व्यक्तीगत शत्रुता नहीं लेकिन पाकिस्तान निर्माण और उसके बाद घटी पाशविक घटनाओंकेलिए वही जिम्मेदार दिखते हैै. इसलिए मैैंने भारतीय राजनतिसे गांधीजी को सदा के लिए हटाने का फैैसला लिया, असे सांगताना नथुराम गोडसे दिल्लीतील हिंदूंवर झालेले अत्याचार सांगतात. ते म्हणतात,
हिंदू- मुस्लिम एकता के लिए अपना अनशन तोडने के लिए गांधीजीने पहली शर्थ रखी की दिल्लीकी मस्जिदोंमें जो हिंदू शरणार्थी हैै उन्हे हटाया जाये. सरकारने गांधीजीके सामने घुटने टेक दिए. उस दिन वर्षा हो रही थी. परंतु, उन निर्वासितोंके कुटुंब बलपूर्वक हटाए गये. उन लोगोंने बिर्ला हाऊसमें जाके शरण की मॉँग की. लेकिन गांधीजीने उनकी नहीं सुनी.
Gandhiji had also criticized Shivaji Maharaj for showing the success of non-violence. Anger of Amol Kolhe in court
महत्त्वाच्या बातम्या
- जागतिक आरोग्य संघटनेच्या डॅशबोर्डवर जम्मू काश्मीर पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश दाखविला चीनचा भाग
- राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पालखीमार्गाचा उल्लेख, केंद्र सरकार रुंदीकरण करत असल्याबद्दल केले व्यक्त समाधान
- वडलांनी राजकारणात संधी दिलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यानेच दिले मुलाला आव्हान, अखिलेश यादव यांना करहल मतदारसंघात द्यावी लागणार कडवी लढत
- पाकिस्तानी मौलवीच्या विखारी व्हिडीओमुळेच मुस्लिम मारेकऱ्यांकडून हिंदू तरुणाची हत्या
- उत्तर प्रदेशात विरोधकांकडून दंगलीच्या मानसिकतेवाल्या लोकांना तिकिटे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप