• Download App
    बॉलीवूडच्या परफेक्शनिस्ट ला ही "मन कि बात" या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची भुरळ..Bollywood perfectionist Aamir Khan appreciated All India Radio program man ki baat

    बॉलीवूडच्या परफेक्शनिस्ट ला ही “मन की बात” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची भुरळ..

    वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत “मन की बात” या कार्यक्रमाचं भरभरून अमीर कडून कौतुक …

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : ऑल इंडिया रेडिओ वरून दर रविवारी प्रसारित होणारा.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम.. येत्या रविवारी 100 भाग पूर्ण करणार आहे .. ऑल इंडिया रेडिओच्या इतिहासातील हा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरला आहे..
    त्यानिमित्ताने आज दिल्लीत मन की बात @100 या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं.. Bollywood perfectionist Aamir Khan appreciated All India Radio program man ki baat

    या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीश धनखड आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झालं..

    यावेळी बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट अमीर खानं याने पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत मन की बात या कार्यक्रमाचं कौतुक केलं … संवाद साधण्या साठीचं हे योग्य आणि प्रभावी माध्यम आहे.. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या लोकांसोबत संवाद साधता चर्चा करतात, प्रश्न समजून घेतात..लोकांचा अभिप्राय जाणून घेतात त्यामुळे संवादाचं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणून मन की बात कडे बघितलं पाहिजे..

    मन की बात या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ज्यांचा उल्लेख केला असे शंभर सदस्य या परिषदेला उपस्थित राहिले आहेत.. या शंभर पैकी सात सदस्य हे महाराष्ट्रातील आहेत..

    इतर रविवारी म्हणजेच 30 तारखेला या कार्यक्रमाचा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे .. हा शंभरावा भाग विशेष असणारा असून , पंतप्रधान संवाद साधण्यासाठी कोणत्या विषयाची निवड करतात याकडे संपूर्ण जनतचं लक्ष लागलं आहे..

    Bollywood perfectionist Aamir Khan appreciated All India Radio program man ki baat

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Navneet Rana : नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी- बाबा सिद्दिकीसारखीच तुमची हत्या करू, पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

    Devendra Fadnavis : विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे ‘गेटवे ऑफ इंडिया’; राज्याच्या सर्व भागासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रांत गुंतवणूक येणार- CM देवेंद्र फडणवीस

    Supreme Court : शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात बुधवारी अंतिम सुनावणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’बाबतही होणार फैसला