• Download App
    औरंगाबादेत आयुक्तांचा इशारा, 30 एप्रिलनंतर लस न घेता रस्त्यांवर फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई । Aurangbad Commissioner warns citizens above 45 years to vaccination before April 30th

    30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई

    Aurangbad Commissioner : राज्यात सध्या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. मुंबई, नागपूर, पुणे या महानगरांतील कोरोना रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. याच जोडीला लसीकरण अभियानही जोरदार सुरू आहे. तथापि, लसीकरणाला नागरिकांचा तितकासा प्रतिसाद दिसत नाहीये. यामुळेच आता औरंगाबाद मनपा प्रशासकांनी लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांना 30 एप्रिलनंतर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. Aurangbad Commissioner warns citizens above 45 years to vaccination before April 30th


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : राज्यात सध्या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. मुंबई, नागपूर, पुणे या महानगरांतील कोरोना रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. याच जोडीला लसीकरण अभियानही जोरदार सुरू आहे. तथापि, लसीकरणाला नागरिकांचा तितकासा प्रतिसाद दिसत नाहीये. यामुळेच आता औरंगाबाद मनपा प्रशासकांनी लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांना 30 एप्रिलनंतर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

    राज्यातील इतर शहरांप्रमाणेच औरंगाबादेतही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. संचारबंदीचे येथेही पालन केले जात आहे. व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे निर्बंधांतून सूट देण्याची वारंवार मागणी केली आहे. परंतु व्यापाऱ्यांना लस न घेता दुकाने उघडण्यास परवानगीच नसल्याचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी स्पष्ट केले आहे.

    30 एप्रिलनंतर लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याने त्यांची चौकाचौकांत कोरोना टेस्ट केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी 12 पथके तैनात करण्यात आली आहेत.

    Aurangbad Commissioner warns citizens above 45 years to vaccination before April 30th

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी