• Download App
    औरंगाबाद : ऐन रब्बीच्या तोंडावरच केवळ ८ तास वीजपुरवठाAurangabad: Only 8 hours power supply at the mouth of Ain Rabbi

    औरंगाबाद : ऐन रब्बीच्या तोंडावरच केवळ ८ तास वीजपुरवठा

    ऐन रब्बीच्या वेळी महावितरण कंपनीने केवळ ८ तासच वीज देण्याचा नवीन निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.Aurangabad: Only 8 hours power supply at the mouth of Ain Rabbi


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावरच केवळ ८ तास वीजपुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.रब्बी पिकांची जोपासना करण्यासाठी यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे उत्पादन वाढेल अशी आशा आहे. मात्र, आता ऐन रब्बीच्या वेळी महावितरण कंपनीने केवळ ८ तासच वीज देण्याचा नवीन निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.



    दरवर्षी रब्बी हंगामाला सुरवात झाली की, महावितणकडून हा वीज कमी देण्याचा निर्णय घेतला जातो. सिंगल फेज योजनेमुळे गावातील विद्युत पुरवठा हा सुरळीत होतो. पण कृषीपंपाचा पुरवठा हा दोन तासांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी असताना देखील अडचणी निर्माण होणार आहेत.

    Aurangabad: Only 8 hours power supply at the mouth of Ain Rabbi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Hard Facts : ट्रम्पशी पंगा झाला म्हणून अमेरिकेशी सगळे संबंध संपलेले नाहीत, भारत चीनच्या कह्यात देखील गेलेला नाही!!

    Pune Commissioner : आयुक्तांच्या घरात २० लाखांची चोरी, नेमकं गौडबंगाल काय?

    Prakash Ambedkar : शरद पवार तर भाजपचे हस्तक, विरोधकांना मारलाय लकवा; प्रकाश आंबेडकरांनी दाबली नेमकी नस!!