• Download App
    सुख, समृद्धी आणणारे कृषी कायदे दुःखाने मागे चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण|Agriculture laws that bring happiness and prosperity were withdrawn with great sadness: Chandrakat Patil

    WATCH : सुख, समृद्धी आणणारे कृषी कायदे दुःखाने मागे चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : सुख आणि समृद्धी आणणारे कायदे खूप दुःखाने मागे घ्यावे लागले. पर्याय नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे कायदे मागे घ्यावे लागले.सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे कायदे मान्य होते, मात्र काही गटाला हे कायदे मान्य नव्हते.Agriculture laws that bring happiness and prosperity were withdrawn with great sadness: Chandrakat Patil

    त्यामुळे अतिशय दुःखाने हे कायदे मागे घेतले, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला व्यक्तिशः खूप दुःख झाले आहे. कॉन्ट्रॅक्ट शेती हे आधीपासूनच महाराष्ट्रात सुरू आहे. पण या देशात चांगले जरी असले तरी त्याला विरोध होत असतो.



    मोदींना विरोध म्हणून चांगल्या गोष्टींना विरोध केला जातो आहे. शेतकऱ्यांना समजावून पुन्हा हे कायदे आणले पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकरी समाधानी होते, त्यांना कायदे पटले होते. केवळ काही विशिष्ट वर्ग याला विरोध करतात, असे ते म्हणाले.

    •  सुख, समृद्धी आणणारे कृषी कायदे दुःखाने मागे
    •  सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे कायदे मान्य होते
    • काही गटाला हे कायदे मान्य नव्हते
    • शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला व्यक्तिशः खूप दुःख
    • कॉन्ट्रॅक्ट शेती हे आधीपासूनच महाराष्ट्रात सुरू
    •  मोदींना विरोध म्हणून चांगल्या गोष्टींना विरोध
    •  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कायदे पटले होते
    •  केवळ काही विशिष्ट वर्ग याला विरोध करतात

    Agriculture laws that bring happiness and prosperity were withdrawn with great sadness: Chandrakat Patil

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा