• Download App
    अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक हैराण; रत्नागिरी जिल्ह्यात पिकाचे मोठे नुकसान । Unseasonal rains in kokan,Mango crop damage in Ratnagiri district

    अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक हैराण; रत्नागिरी जिल्ह्यात पिकाचे मोठे नुकसान

    वृत्तसंस्था

    रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा उत्पादक हैराण झाले आहेत . रत्नागिरी जिल्ह्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दोन दिवस अवकाळी पाऊस पडल्यामुळे रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांतील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. आंबा काढणीला आला आहे. तर काही बागांमध्य झाडांना मोहोर आला आहे. अशा वेळी अवकाळी पाऊस झाल्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. अनेक बागांमध्ये आंबा गळून गेला अथवा खराब झाला. Unseasonal rains in kokan,Mango crop damage in Ratnagiri district



    हापूस आंब्याची काढणी अनेक ठिकाणी सुरूवात झाली आहे. पावसामुळे काम दोन दिवस पुढे ढकलावे लागले. बदललेल्या वातावरणामुळे आंबा पिकावर कीडरोग पसरण्याचा धोका आहे. याआधीही एकदा कीड रोगाचा फटका बसला आहे. कीड रोगामुळे औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.

    Unseasonal rains in kokan,Mango crop damage in Ratnagiri district

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस