• Download App
    मुंबई नाशिक मार्गावर प्रवास महागला; टोलमध्ये १० ते ५० रुपयांनी वाढविला; टोल वाढल्याने खिशाला पुन्हा कात्री। Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50

    मुंबई नाशिक मार्गावर प्रवास महागला; टोलमध्ये १० ते ५० रुपयांनी वाढविला; टोल वाढल्याने खिशाला पुन्हा कात्री

    इगतपुरी ( नाशिक) : मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ३ वरून प्रवास करणारे अगोदरच इंधन महागाईने त्रासले आहेत. अशा या होरपळलेल्या जनतेच्या खिशाला अजून कात्री बसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १ जुलै पासून टोलच्या दरात वाढ केली आहे.Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50

    हा नवीन दर फास्टटॅगमधून वजा होणार आहे. ज्या प्रवाशांनी फास्टटॅग काढलेला नाही त्यांना आता दुप्पट रक्कम आकारली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.

    Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही