• Download App
    मुंबई नाशिक मार्गावर प्रवास महागला; टोलमध्ये १० ते ५० रुपयांनी वाढविला; टोल वाढल्याने खिशाला पुन्हा कात्री। Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50

    मुंबई नाशिक मार्गावर प्रवास महागला; टोलमध्ये १० ते ५० रुपयांनी वाढविला; टोल वाढल्याने खिशाला पुन्हा कात्री

    इगतपुरी ( नाशिक) : मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ३ वरून प्रवास करणारे अगोदरच इंधन महागाईने त्रासले आहेत. अशा या होरपळलेल्या जनतेच्या खिशाला अजून कात्री बसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १ जुलै पासून टोलच्या दरात वाढ केली आहे.Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50

    हा नवीन दर फास्टटॅगमधून वजा होणार आहे. ज्या प्रवाशांनी फास्टटॅग काढलेला नाही त्यांना आता दुप्पट रक्कम आकारली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.

    Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा